bjp
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची फलनिष्पत्ती!
तरुण भारत लाईव्ह ।श्यामकांत जहागीरदार। काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या Bharat Jodo भारत जोडो यात्रेचा समारोप ३० जानेवारीला जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर झाला. ...
महाविकास आघाडीला धक्का; विधान परिषदेत भाजपचा पहिला विजय
रायगड : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा पहिला निकाल आला आहे. कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. त्यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांना ...
नवा ट्विस्ट : प्रकाश आंबेडकर म्हणतात, तर मी भाजपसोबत युती करण्यास तयार
लातूर : बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवशी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंसोबतच्या नव्या संसाराची घोषणा केली. पण त्यांनी वंचितसोबतच्या युतीसाठी आपले राजकीय दरवाजे मोकळे ...
भाजपाने शिंदे गटाला चारली धूळ, शिंदे गटाला मिळाली झिरो मते
धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या नगरपंचायतीच्या सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने शिंदे गटाला धूळ चारली आहे. यात भाजपने एक हाती विजय मिळवला असून शिंदे गटाला ...
पोटनिवडणुकीवरुन महाविकास आघडीमध्ये बिघाडी
मुंबई : पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक येत्या २७ फेब्रुवारीला होणार आहेत. कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करावी, ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौर्याची अशी आहे तय्यारी…
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी ...
नारायण राणे म्हणाले, राऊतांना खासदार करण्याचे पाप माझं…
मुंबई : संजय राऊतांना खासदार करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या सांगण्यावरुन मीच पैसा खर्च केलेला. राऊत खासदार होणं हे माझं पाप आहे, असा टोला भाजप नेते ...
स्वत:ला धुरंदर समजणार्यांनाही देवेंद्र पुरुन निघाले; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला
पुणे : महाराष्ट्रमध्ये माझ्या एवढा धुरंदर नाही, असं वाटणार्या लोकांना देवेंद्र पुरून उरले. अशी टीका भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी शरद पवारांचं नाव न ...
छत्रपती संभाजी महाराजांबाबतच्या ‘त्या’ विधानावर अजित पवार ठाम, म्हणाले…
मुंबई : द्वेशाचं राजकारण करणं मला मान्य नाही. छत्रपती संभाजी महाराजांबाबत मी सभागृहात केलेल्या विधानावर मी ठाम आहे. छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणणं अधिक ...
उध्दव ठाकरेंनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला : जे.पी. नड्डा
संभाजीनगर : बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांनी केवळ मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. सत्तेसाठी विचारांची मोडतोड करणार्यांना माफी नाही, अशी घणाघाती टीका भाजपचे राष्ट्रीय ...