Chhatrapati Shivaji Maharaj
आजपासून दिल्लीत अ. भा. मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली : सरहद पुणे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून राजधानी दिल्लीत प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे ...
CM Fadnavis: महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमण काढणार; शिवजयंती निमित्त मुख्यमंत्र्यांची घोषणा
संपूर्ण भारताचे आराध्यदैवत आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९५वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर भव्य ...
जळगावात 395 व्या शिवजयंतीचा जल्लोष, तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव | जळगाव शहरात 395 व्या शिवजयंतीनिमित्त अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. शहराच्या विविध भागांतून निघालेल्या भव्य मिरवणुकांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, पारंपरिक ...
Rahul Solapurkar : शिवरायांबद्द्ल केलेल्या वक्तव्यावर राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी
मुंबई : अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता त्यांनी त्याविषयी माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ...
शिवरायांनंतर ‘श्रीमंत योगी’ ही उपमा रतन टाटांना तंतोतंत जुळते : राज ठाकरे
मुंबई : रतन टाटांबद्दल विचार करताना, ‘श्रीमंत योगी’ ही उपमा तंतोतंत पटते, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रसिद्ध उद्योगपती ...
भडगावमध्ये असं काय घडलं ? ज्याने भाजप झालं आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी
भडगाव : शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांच्या प्रचारार्थ वैयक्तिक मजकूर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेले पोस्टराची विटंबना झाली आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पडझडीवर नितीन गडकरींची प्रतिक्रिया, म्हणाले…
दिल्ली : “समुद्राजवळ पूल बांधताना स्टेनलेस स्टीलचा वापर केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर तो कधीच पडला नसता ...
‘छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत’; वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री
मुंबई : सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सीएम शिंदे यांनी विरोधकांना आवाहन करत छत्रपती शिवाजी ...
छत्रपती शिवरायांचा ‘वाघाचा पंजा’ लंडनहून ३५० वर्षांनंतर महाराष्ट्रात परतला
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघाचा पंजा तब्बल 350 वर्षांनंतर महाराष्ट्रात परतला आहे. या वाघाच्या पंजाने जनरल अफजलखानचा वध केल्याचे मानले जाते. वास्तविक, ते ...
Raigad : तुतारी चिन्हाचं रायगडावर अनावरण
Raigad : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमित जाऊन ...