Devendra Fadanvis
महाराष्ट्र्र विधानसभेसाठी भाजपची रणनीती ठरली; या ४ नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपविणार
मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती ठरल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात यंदाची निवडणूक लढली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मराठा, ...
तर मी पदाचा राजीनामा देईल अन्.. ; मनोज जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
मुंबई । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मराठा ...
भुसावळला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या कामांना गती द्या ; उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना
मुंबई । अमृत योजनेतून भुसावळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या तांत्रिक बाबी तपासल्या जाव्यात. या योजनेतून पाणी पुरवठा लवकर सुरू ...
सर्वसामान्यांना दिलासा ! स्मार्ट प्रीपेड मीटरविषयी देवेंद्र फडणवीसांची महत्वाची माहिती
मुंबई । स्मार्ट प्रीपेड मीटरविषयी चुकीचा समज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, स्मार्ट मीटर केवळ सरकारी कार्यालये आणि महावितरण आस्थापनांमध्ये बसविण्यात येतील. सर्वसामान्य ग्राहकांसाठी ...
फेक बातम्या केल्या तर खबरदार; देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा
मुंबई : नरेटिव्ह सेट करणाऱ्या फेक बातम्यांवर नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत यावर खूप चर्चा झाली होती. आताही राज्याच्या ...
..तर राजकारणातून निवृत्ती घेतली असती ; देवेंद्र फडणवीस
मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही9 ला दिलेल्या महामुलाखतमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा केली असून यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलंच फैलावर घेतलं ...
देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना मोठा धक्का ; बड्या नेत्याचा भाजपाला पाठिंबा जाहीर
सोलापूर । राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धुमधाम सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना मोठा धक्का दिला आहे. बड्या नेत्यानं राष्ट्रवादी ...
त्यांच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे ; गिरीश महाजनांची राऊतांवर टीका
मुंबई : भाजपा नेते आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर तुकोबांच्या अभंगाचा संदर्भ देत बोचरी टीका केली होती. तर, आमच्या एकनाथ शिंदेंनी त्यांचा ...
बंपर भरती : १७ हजार ४७१ जागांसाठी पोलीस भरती
मुंबई : राज्यात लवकरच १७ हजार ४७१ जागांवर पोलीस भरती केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली आहे. राज्यात ...















