Devendra Fadnavis

ज्या लोकांचे कनेक्शन त्यांची होणार चौकशी, काय आहे प्रकरण?

By team

मुंबई : करोना केंद्रांसाठी देण्यात आलेल्या कंत्राटातील कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून मुंबईत छापेमारे सुरु आहे. ईडीकडून एकाचवेळी 15 ठिकाणी छापेमारी सुरु आहे. यात ज्या लोकांचे ...

शरद पवार यांना धमकी देणाऱ्यास अटक!

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दोन दिवसांपूर्वी देण्यात आली होती. फेसबुक आणि ट्विटरवर शरद ...

सर्वात मोठी बातमी! ‘या’ तारखेपुर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार?

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिना आधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत दिले जात आहेत. दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची ...

समृद्धी महामार्ग : राज्याच्या 15 जिल्ह्याचे भविष्य बदलणार

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी समृद्धी महामार्गामुळे ...

राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यासाठी महत्त्वाची बातमी मिळत आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी जूनच्या पगारात मिळणार आहे. ...

तरुणानं थेट जीव देतोय सांगत.., देवेंद्र फडणवीसांमुळे निर्णयच बदलला, वाचा सविस्तर

पुणे : आर्थिक अडचणीत असलेल्या एका ३५ वर्षीय तरुणानं आत्महत्या करणार असल्याचा मेसेज व्हॉट्सअॅपवरुन जवळच्या व्यक्तींना पाठवला. हा मेसेज वाचून खळबळ उडाली. दरम्यान, अवघ्या ...

‘राज्यात कुणालाही..’ देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मुंबई : अकोल्यानंतर शेगावमध्येही जोरदार राडा झाला. अहमदनगरमधील शेवगावमध्ये काल दोन गटांमध्ये दगडफेक झाली. छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. ...

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय : परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे, निलंबनही रद्द

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बाँबस्फोट करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्यासंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परमबीरसिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख ...

सत्यमेव जयते, हा लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय

Maharashtra Politics : आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा लोकशाहीमध्ये अपेक्षित असलेला निकाल होता, अखेर सत्याचा विजय झाला अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ...