Devendra Fadnavis
‘बाळासाहेब ठाकरेंनी आधीच सांगितलं होतं’, पाचोऱ्यात काय म्हणले देवेंद्र फडणवीस ?
पाचोरा : उद्धव ठाकरे काल जळगावमध्ये भाषण करून गेले. मात्र, त्यांच्या भाषणामध्ये देशाचा विकासाचा एकही मुद्दा नाही. समाजाच्या विकासाचा एकही मुद्दा नाही. दलित, आदिवासी, ...
Devendra Fadnavis : ‘उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे’, नक्की काय म्हणाले फडणवीस ?
भुवसाळ : आपली विकासाची गाडी आहे. या विकासाच्या गाडीला मोदीजींच भक्कम इंजिन आहे. त्याला वेगवेगळ्या पक्षाचे ढब्बे लागले आहेत. या डब्यांमध्ये दलित, गोर गरीब, ...
राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी; देवेंद्र फडणवीसांचा भुसावळातून हल्लाबोल
भुसावळ : लोकसभा निवडणुकींसाठी महायुती विरोधात इंडिया आघाडी अशी लढत होत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राहुल गांधींच्या नेतृत्वात २६ पक्षांची खिचडी’ म्हणत ...
Raksha Khadse : पंतप्रधान मोदींनी राष्ट्रभक्ती शिकवली, आणखी काय म्हणाल्या रक्षा खडसे ?
भुसावळ : आपला प्रथम कर्तव्य आहे की राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रासाठी आपल्याला सगळ्यांना कार्य करायचा आहे हे आदरणीय मोदी साहेबांनी शिकवलं, असे प्रतिपादन खासदार रक्षा ...
Devendra Fadnavis : भुसावळात फडणवीसांचं आगमन, सभास्थळी जंगी स्वागत
भुसावळ : रावेर लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुसावळ शहरातील श्री मातृभूमी चौक येथे सभा ...
Jalgaon News : आज देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंची सभा, काय बोलणार ?
जळगाव : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आज ७ रोजी विविध ठिकाणी सायंकाळी सभा ...
देवेंद्र फडणवीस उद्या गाजवणार भुसावळचं मैदान
भुसावळ : महायुतीच्या रावेर लोकसभाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मंगळवार, ७ मे रोजी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. विशेषतः ही ...
रामराम भारतात नाही, मग पाकिस्तानात जाऊन करायचा का? : देवेंद्र फडणवीस
मुंबई : रामराम भारतात नाही, तर मग काय पाकिस्तानात जाऊन करायचे का? असा प्रश्न उपस्थित करीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर ...
Devendra Fadnavis : पंतप्रधान मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली !
जळगाव : देशाच्या विकासाची निवडणूक आहे .विरोधकांच्या भाषणांमध्ये गरीब,, शेतकरी, सामान्य माणसाच्या विकासाचे मुद्दे नाहीत.फक्त शिविगाळ आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. तर पंतप्रधान ...