Farmer News

Girish Mahajan : शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

Girish Mahajan : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी वर्षभराच्या पगाराचा धनादेश ₹31,18,286 सुपूर्द केला आहे. ही रक्कम राज्यातील ...

Eknath Shinde : दिवाळी अंधारात होऊ देणार नाही…, शिंदेंची पूरग्रस्तांना ग्वाही

Eknath Shinde : पूरग्रस्तांची दिवाळी अंधारात होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिली. यावर्षी पूरग्रस्तांची दुर्दशा पाहता, हा ...

उद्या जळगावात शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा

अमळनेर : शेतकऱ्यांच्या पिक विमा, कर्जमाफीसह अनेक ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या बुधवारी ( 17 सप्टेंबर) दुपारी ...

अमळनेरात राज्यातील पहिले तालुकास्तरीय बियाणे विक्रेत्यांचे प्रशिक्षण

जळगाव : बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने साथी पोर्टलच्या माध्यमातून विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी ...

Farmer News : मौजे केकतनिंभोरा व चिंचखेडे बु येथे शिवार फेरी

जामनेर : देशातील कृषी उत्पादन वृद्धीसाठी प्रगत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अतिशय आवश्यकतेचे आहे. शिवार फेरीचे आयोजन तर्कसंगत कृषी उत्पादन वाढीच्या दृष्टीने कृषी तंत्रज्ञान ...

शिवार नकाशे चुकीचे ; नशिराबाद सह परिसरातील शेतकरी अडचणीत..!

नशिराबाद: नशिराबादसह परिसरातील शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी अँप वरून पीक नोंदणी करताना मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्यतः माहिती लोड करीत असताना ...

युरियाचा साठा संपला ; शेतकऱ्यांना मध्य प्रदेश व गुजरातमधून चढ्या भावाने खरेदी करावा लागतोय युरिया

तळोदा : तालुक्यातील कृषी केंद्रांमध्ये युरियाचा साठा शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांना गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून चढ्या भावाने युरीया खरेदी करावा लागत आहे. २६६ रुपयाची युरीया ...

शेतात पडलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून शेतमजुराचा मृत्यू

शहादा : तालुक्यातील वैजाली काथर्दा रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतात विद्युत तारांच्या शॉक लागल्याने शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, आज ...

जळगाव जिल्ह्यात पावसाची दडी, हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात

जळगाव : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात पाऊसच न बरसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे. पावसाळ्यातील महिना असतानाही जुलै महिन्याच्या पहिल्या १५ दिवसात पावसाने पाठ दाखवल्याने पिके ...

योग्य मोबदल्यासाठी शेतकऱ्यांसह आमदारांचे जलसमाधी आंदोलन

मुक्ताईनगर : शेतकऱ्यांच्या जमिनींचे खामखेडा पूल व इंदूर रस्त्यासाठी संपादन करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी वारंवर आंदोलन करण्यात आले आहे. ...