Farmer News

शेतकरी कर्जापासून वंचित : आरबीआयच्या जाचक अटींवर आमदार किशोर पाटलांचा विधानसभेत प्रश्न

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कार्यक्षेत्रालगत असलेल्या जमिनधारक शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित ठेवले जात आहे. तसेच अनिष्ठ तफावतीत असलेल्या सोसायट्यांचे गटसचिव यांचे पगार थकित ...

तरुण शेतकऱ्याची रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या

जळगाव : तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (७ जुलै) रोजी घडला. ही घटना म्हसावद रेल्वे गेटजवळ ...

प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी हतबल, जि.प. समोर आत्मदहनाचा प्रयत्न, पाहा व्हिडिओ

By team

जळगाव : लघु सिंचन विभागाच्या पाझर तलावातील पाण्याने सलग ४० वर्षांपासून शेती व पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे कर्जबाजारी झालो आहे. तरीही प्रशासन दखल ...

Jalgaon News : शेतकऱ्यांनो, बियाणे खरेदी करताना बाळगा विशेष सतर्कता

जळगाव : बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठे आर्थिक नुकसान होत असून फसवणूक वा आथीक नुकसान होऊ नये. यासाठी शेतकऱ्यांनी खरीप, रब्बी कोणत्याही हंगामासाठी बियाणे ...

खुशखबर! शेतकऱ्यांना आता कृषी संबंधित समस्यांसाठी थेट योग्य अधिकाऱ्यांशी साधता येणार संपर्क

जळगाव : खरीप हंगाम २०२४ मध्ये बियाणे, खते, कीटकनाशके निविष्ठा उपलब्धता व निविष्ठांच्या गुणवत्ता बाबत तक्रारींचे निराकरण करण्याकरिता शेतकऱ्यांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी यांची रजिस्टर ...

Jalgaon News : शेतकऱ्यांनो, ‘या’ योजनेच्या नोंदणीला मुदतवाढ; लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराने (हमीभाव) नाफेड अंतर्गत २०२४-२५ हंगामातील तूर खरेदीसाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ...

Jalgaon News : शेतकऱ्यांनो, ही नोंदणी केलीय का? 25 एप्रिलपर्यंत करता येणार

जळगाव : केंद्र व राज्य शासनाकडून हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे अर्ज गेल्या वर्षी भरण्यात आले होते. मात्र, फळपीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या ...

Summer tips for farmers : शेतकऱ्यांनो, उन्हात काम करताय? मग अशी घ्या काळजी, अन्यथा…

Summer tips for farmers : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून, अंगाची लाही लाही होत आहे. दुसरीकडे मात्र हंगामातील पिके काढणीला असल्याने शेतकरी त्यांच्या कामात ...

मोठी बातमी! शेतकऱ्यांना मिळणार १२ तास वीज, मुख्यमंत्र्यांची घोषणा

आर्वी : शेतीसाठी १२ तास वीज उपलब्ध करून द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. सरकारने त्यादृष्टीने अंमलबजावणी सुरू केली आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत उर्वरित ८० ...

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या काय आहे?

जळगाव : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराप्रमाणे नाफेड अंतर्गत रब्बी हंगाम २०२३-२४ साठी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरी खरेदीला सुरुवात ...