Farmer suicide

कर्जबाजारीपणामुळे ३५ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, जामनेर तालुक्यातील घटना

जामनेर : तालुक्यातील भागदरा गावात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली असून प्रकाश नामदेव कांबळे (३५ ) ...

कपाशीला भाव नाही, उसनवारीचे पैसे कसे देऊ; चिंतेतून शेतकऱ्याने स्वतःला घेतलं संपवून

जळगाव : कपाशी पिकाची लागवड केली, परंतु निसर्गाने साथ दिली नाही. उत्पन्न जेमतेम आले, पण कपाशीला भाव नाही. बाहेरून लोकांचे उसनवारीचे पैसे कसे द्यावे, ...

संतुलन ढासळले!

By team

बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महागाई, मराठा, ओबीसी आरक्षण, अंगणवाडी सेविकांना न्याय, उद्योग का पळून गेलेत असे एक नव्हे तर अनेक विषय आज अचानक डोक्यात शिरलेत ...

कर्ज बाजारीपणाला कंटाळून जरंडीच्या शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२२ । सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील ३२ वर्षीय शेतकऱ्याने कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी ...