Farmer suicide
चिंताजनक! जळगाव जिल्ह्यात वर्षभरात तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; आकडा वाचून बसेल धक्का
जळगाव : जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर तब्बल सहा लाख 44 हजार शेतकरी कुटुंबाची गुजराण आहे. अतीवृष्टी, अवर्षण वा अन्य नैसर्गीक आपत्ती नुकसान, ...
कर्जबाजारीपणामुळे ३५ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, जामनेर तालुक्यातील घटना
जामनेर : तालुक्यातील भागदरा गावात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली असून प्रकाश नामदेव कांबळे (३५ ) ...
कपाशीला भाव नाही, उसनवारीचे पैसे कसे देऊ; चिंतेतून शेतकऱ्याने स्वतःला घेतलं संपवून
जळगाव : कपाशी पिकाची लागवड केली, परंतु निसर्गाने साथ दिली नाही. उत्पन्न जेमतेम आले, पण कपाशीला भाव नाही. बाहेरून लोकांचे उसनवारीचे पैसे कसे द्यावे, ...
संतुलन ढासळले!
बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महागाई, मराठा, ओबीसी आरक्षण, अंगणवाडी सेविकांना न्याय, उद्योग का पळून गेलेत असे एक नव्हे तर अनेक विषय आज अचानक डोक्यात शिरलेत ...
कर्ज बाजारीपणाला कंटाळून जरंडीच्या शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
तरुण भारत लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२२ । सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील ३२ वर्षीय शेतकऱ्याने कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी ...









