farmer suicides

धक्कादायक! कर्ज परतफेडीसाठी तगादा; शेवटी नको तेच घडले, जामनेरातील घटना

जामनेर : तालुक्यातील खादगाव येथे एका ५० वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दिनकर मधुकर पाटील (वय 50 रा. खादगाव ) असे ...

Jalgaon News : जिल्ह्यात तीन महिन्यात ६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मार्चमध्ये २७ जणांनी मृत्यूस कवटाळले

By team

Jalgaon News : जिल्ह्यात नापिकी, कर्जबाजारीपणा, बँक तसेच सावकारी तगादे आदी कारणांमुळे नववर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्येच तब्बल ६७शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळले आहे. यात एका शेतकरी ...

कर्जबाजरीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल..

By team

अमळनेर : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. युवराज कौतिक पाटील (वय ५३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना अमळनेर तालुक्यातील दापोरी ...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्याचे जागतिक बँकेला साकडे

मुंबई : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करत असतांनाही शेतकरी आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे, निसर्गाचा लहरीपणा! ...