Girish Mahajan
जळगावात आधुनिक पशुखाद्य कारखाना उभारणार, जिल्हा दूध संघाच्या सभेत मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
जिल्हा दूध संघाचे काम अतिशय उत्तम प्रकारे होत आहे. तसेच बाजारपेठेत विक्री जर चांगली झाली तर नफा सुध्दा चांगला होईल यात काही शंकाच नाही. ...
ना. गिरीश महाजन यांच्याहस्ते सेवा पंधरवाड्याचा शुभारंभ
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात गरिबांसाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत आणि त्या लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवत आहेत असे ...
Jamner News : मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी
जामनेर : तालुक्यातील नेरी चिंचखेडा यासह विविध गावांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ...
जिल्ह्यातून ५५ जि. प. सदस्य निवडून आणा : मंत्री गिरीश महाजन यांचे आवाहन
जामनेर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण निघाल्यानंतर येत्या दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा जिल्ह्यातून ५० ते ५५ सदस्य ...
टोळी खू. येथील आदिवासी बांधवांना दिलासा ; मंत्री गिरीश महाजन यांचे मदतीचे आदेश
टोळी खू, ता. एरंडोल : येथे गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी ...
भागपूर उपसा सिंचन योजनेला वेग, मंत्री महाजनांकडून आढावा
जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी भागपूर उपसा सिंचन योजनेचे काम वेगाने प्रगतीत असून, या योजनेमुळे जळगाव, जामनेर व पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रकल्पाचा आढावा ...
‘गिरीशभाऊ’… तुम्हाला भेटायचंय हो…!
भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा समाजाभिमुख कसा असावा, याची जर काही उदाहरणे द्यायची झाल्यास विद्यमान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे नाव हमखास पुढे येते. ...
Uttarkashi Cloudburst : मंत्री गिरीश महाजन रवाना, मदतीसाठी असा साधा संपर्क
Uttarkashi Cloudburst : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत महाराष्ट्राच्या विविध भागांतील १५१ पर्यटक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री ...
आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व यंत्रणांनी ॲक्शन मोडमध्ये काम करावे, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कामकाज संवेदनशील असल्याने सर्व शासकीय यंत्रणांनी कायम सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसंदर्भात सर्व शासकीय यंत्रणांनी ...