Gulabrao Patil

शिवसेना हायजॅकचा प्रस्ताव राऊतांनीच मांडला, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट

जळगाव: खासदार संजय राऊत दररोज माध्यमांतून मांडतात. शिवसेना सोडून गेलेल्यांना ते गद्दार म्हणतात, मात्र संजय राऊत हेच सर्वात आधी फुटणार होते. शिवसेना हायजॅक करायचा ...

मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या उपस्थतीत उद्या होणारं जल्लोषात शाळा प्रवेशोत्सव

जळगाव : नवीन शैक्षणिक वर्षांला सोमवारी (१६ जून)पासून प्रारंभ होत आहे. याअनुषंगाने राज्य बोर्डच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा व राज्य ...

‘वारी’तील शिस्त प्रेरणादायी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : वारी ही केवळ पंढरीची वाट नसून, ती अंतर्मनाचा प्रवास असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते चांदसर दिंडी सोहळ्यात बोलत होते. ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विमानाला विलंब, किडनी रुग्णाचे वाचले प्राण

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी (६ जुन ) जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत मुक्ताईंच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ...

ठाकरे बंधू एकत्र येणार का ? प्रश्न विचारताच ना. पाटलांनी संजय राऊतांकडे फिरवला बोट

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे व राज ठाकरे) एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यावर ना. गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात ...

संजय राऊतांना महापालिका निवडणुकीत काळं तोंड करावं लागेल ! : पालकमंत्री गुलाबराव पाटील

By team

जळगाव : गद्दारांना मी पाडेल म्हणणारे संजय राऊत स्वतः जळगावात उमेदवार शोधू शकले नाहीत, जे मिळाले त्यांचीही बोवनी झाली नाही असा उपरोधिक टोला पालकमंत्री ...

महाराणा प्रतापांचे जीवन म्हणजे स्वाभिमान, त्याग व स्वराज्यासाठीचा झुंजार लढा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

By team

अमळनेर : महाराणा प्रताप हे केवळ राजे नव्हते, तर स्वराज्यासाठी लढणारे असामान्य योद्धा होते. त्याग, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रेम ही त्यांची ओळख असून युवा पिढीने ...

जळगावात शिंदेंच्या शिवसेना कार्यालयात भूत ? रंगलेल्या चर्चांवर ना. पाटलांनी दिली प्रतिक्रिया

जळगाव : विधानसभा निवडणुकीनंतर जळगाव शहरात प्रथमच शिवसेना शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय उभारले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेले कार्यालयाचे काम जवळपास पूर्ण ...

जिल्ह्याला शेतकऱ्यांना तीन हजार ९६ कोटींचे पीककर्ज देण्याचे उद्दिष्ट

जळगाव : जिल्ह्यात मार्च २०२५ पूर्वी बहुतांश शेतकऱ्यांनी पीककर्ज रकमेचा परतावा केला आहे, अशा शेतकऱ्यांसह बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही खरीप हंगामासाठी जिल्हा बँक अथवा अन्य ...

जल जीवन मिशनचा निधी केंद्राकडून तातडीने मिळावा, दिल्लीत आढावा बैठकीत ना. गुलाबराव पाटलांची मागणी

By team

नवी दिल्ली : जल जीवन मिशन योजनेअंतर्गत राज्य शासनाने विविध कामे केली आहेत. या कामांसाठी आतापर्यंत जवळपास 2 हजार 500 कोटी रूपयांचा निधी खर्च ...

12314 Next