Gulabrao Patil
Maratha Reservation : मनोज जरांगेंनी जरा… नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील ?
Jarange Patil : मराठा आरक्षणासंदर्भातील ‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा-कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करावा, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, आदी मागण्यांची पूर्तता करण्यास सरकारला ...
‘या’ अपघातानंतर आता रामदेववाडी अपघातही चर्चेत; गुलाबराव पाटलांचे स्पष्टीकरण
जळगाव : पुणे शहरातील एका अल्पवयीन मुलाने आलिशान पोर्शे कारने मोटरसायकलला मागून धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार, १८ रोजी मध्यरात्री घडली ...
महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांकडून राष्ट्रध्वज वंदन ; सर्वांना दिल्या शुभेच्छा
जळगाव : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वज वदंन करून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या ...
Gulabrao Patil : स्मिताताई पाच लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होतील, ना. पाटलांचा विश्वास
धरणगांव : महायुतीच्या जळगाव मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता वाघ पाच लाखापेक्षा अधिक मतदानाने विजयी होतील, असा आत्मविश्वास पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. येथील ...
Gulabrao Patil : मोदीजींवर टीका करण्याची राऊतांची लायकी नाही !
जळगाव : मोदीजी कोण आहेत हे संजय राऊतांना माहिती नाही. मोदीजींवर टीका करण्याची त्यांची लायकी नाही, असा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांव ...
‘राजाराम राऊतची ओलाद असेल तर…’, गुलाबराव पाटलांचे थेट संजय राऊतांना आव्हान
जळगाव : विधानसभा निवडणूकांना अजूनही सहा महिने बाकी आहेत. जर राजाराम राऊतांची ओलाद असेल तर जळगाव ग्रामीणमध्ये उभा राहून दाखव. चारही मुंड्या चित केल्या ...
‘नाहीतर अहिराणीमध्ये घाण-घाण शिव्या दिल्या असत्या…’, राऊत गरजल्यावर पाटीलही बरसले
जळगाव : जळगाव जिल्हा हा बहिणाबाई चौधरी यांचा जिल्हा आहे. काल माझे आवडते मित्र आणि खाद्य संजय राऊत नावाचा माणूस इकडे येऊन गेले आणि ...
डॉ. बाबासाहेबांचे विचार कृतीत आणून, समाज उत्थानाचे काम करावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न आहे. त्यांचे विचार आणि कार्य हे अगाध आहे. त्यांच्या या विविधांगी पैलूमुळे ...
शेतकऱ्यांचा शेतीचा दवाखाना म्हणजे कृषी केंद्र : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव : भारत हा कृषीप्रधान देश असून, या देशातील शेतकरी हेच खरे संशोधक आहेत. तर गावा गावातील कृषी केंद्र हे शेतकऱ्यांसाठी शेतीचा दवाखाना आहे. ...
Jalgaon News : मुतखड्यावर शोकव्हेव उपचार, आता विना वेदना मुतखडा पडणार बाहेर; गोरगरिबांचे पैसे वाचणार
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सुविधा मजबूत व्हाव्यात यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीतून अनेक उपकरण घेतली जे महाराष्ट्रात इतरत्र नाहीत. आता मुतखडयासाठी नव्या पिढीतील तंत्रज्ञान ...