heat

तापी पात्रात अंजाळेतील प्रौढाची आत्महत्या, पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

By team

भुसावळ: शहरातील तापी नदीपात्रात अंजाळ गावातील ४६ वर्षीय प्रौढाने उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजेपूर्वी घडली. याप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात ...

उष्णतेच्या लाटेबाबत हवामान खात्याने जारी केला अलर्ट, जाणून घ्या…

गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला असून, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. अशातच, येत्या काही दिवसांत भीषण उष्मा असणार आहे. याबाबत हवामान खात्याने अलर्ट ...

Health Care Tips : वाढत्या उष्णतेपासून लहान मुलांचे संरक्षण कसे कराल? जाणून घ्या माहिती …

By team

Health Care Tips : उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे उष्माघाताची सर्वाधिक जोखीम अधिक असते. अतिसार लघवीला जळजळ होणं, उलटी तसेच डोकेदुखीसारखे त्रास होतात. वातावरणातील ...

उष्णतेच्या लाटेबाबत आतापासून सतर्कतेचा इशारा; वाचा सविस्तर

अनेक शहरांमध्ये तीव्र उष्मा जाणवत आहे. छत्तीसगडमधील तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचला आहे. अशा परिस्थितीत, तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्माघाताचा धोका वाढतो. उष्माघाताने ...

होळीपूर्वी उष्णतेची लाट सुरू होईल का ? आयएमडीच्या अंदाजाने वाढवले टेन्शन

फेब्रुवारी महिना संपत आला आहे, मात्र हवामानात ज्याप्रकारे उष्मा वाढत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येत्या काही दिवसांत उष्मा आणखी वाढेल, असा अंदाज ...

हिवाळ्यात नेहमी घसा दुखतो, या 4 टिप्स उपयोगी पडतील

By team

बदलत्या हवामानामुळे लोकांना अनेकदा विषाणूजन्य ताप, खोकला, सर्दी आणि घसा खवखवणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना या ऋतूमध्ये अनेक समस्यांना ...

पाकिस्तान करतंय गाढवाचा असा वापर, पहा व्हिडिओ

भारतच्या शेजारील देशांमध्ये अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. काही ठिकाणी धुळीचे वादळ तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच वीजपुरवठा खंडित ...

देशभरात उष्णतेची लाट, केंद्रीय आरोग्यमंत्री काय म्हणाले?

नवी दिल्ली : देशभरातील अनेक भागात कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी उच्चस्तरीय बैठकीत सार्वजनिक आरोग्य ...

जाणून घ्या; उन्हाळ्यात कशी घ्याल जनावरांची काळजी?

तरुण भारत लाईव्ह । २१ मे २०२३। राज्यात उन्हाळा सुरु झाला आहे. वाढत्या तापमानात माणसांसह जनावरांना देखील उष्माघाताचा धोका संभवत असतो. त्याचा विपरीत परिणाम हा ...

दुर्दैवी! उष्माघातामुळे आणखी एकाचा बळी

तरुण भारत लाईव्ह । २१ मे २०२३। राज्यात दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. अशा तापमानामुळे  उष्माघाताचे बळी वाढत आहे. जळगावमध्ये उष्माघातामुळे आणखी एकाचा बळी गेला ...