Heatstroke

Heatstroke care tips : नागरिकांनो, उष्माघातापासून बचावासाठी अशी घ्या काळजी

Heatstroke care tips : उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून, दुपारी घराबाहेर पडणे म्हणजे उष्णतेची जणू परीक्षाच देण्यासारखे आहे. अशा वाढलेल्या तापमानात सर्वांनीच काळजी ...

उष्णलहरीपासून अशी बचाव करा पशुधनाची; ‘या’ आहेत उपाययोजना

जळगाव : जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहेत. यामुळे नागरिकांसह मुक्याजनावरांना, पशु-पक्षींना चांगलाच फटका बसत आहेत. त्यामुळे पशुधनाची उष्णतेपासून कसा बचाव करावयाचा ? याबाबत जिल्हा ...

उष्मघातामुळे तरुणाचा मृत्यू, दहिगाव येथील घटना; जळगाव जिल्ह्यात जमावबंदी आदेश

जळगाव : उष्मघातामुळे दहिगाव (ता. यावल) येथील वैभव धर्मराज फिरके (२७) या तरुण मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यावल तालुक्यातील ही दुसरी घटना ...

धक्कादायक! मुक्ताईनगरमध्ये उष्माघातामुळे शेकडो शेळ्यांचा मृत्यू

मुक्ताईनगर। मुक्ताईनगर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उष्माघातामुळे शेकडो शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना कुऱ्हाकाकोडा येथे घडली. यामुळे मेंढपाळ यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत ...

उष्माघात ! काम करताना दोन जण बेशुद्ध, एकाचा मृत्यू; एक गंभीर

सध्या देशभरात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. याबाबत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. झारखंडमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा ४० अंशांच्या वर आहे. कडक ऊन ...

उष्मघातामुळे अनेकांचा मृत्यू : एकनाथ खडसेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

By team

मुंबई : राज्यात होणार्‍या मृत्यूंना नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून मृतांच्या परिवारास शासना आर्थिक मदतीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनीे ...

नागरिकांनो, काळजी घ्या! जळगावात उष्मघाताचा दुसरा बळी

जळगाव : जिल्हयात गेल्या अनेक दिवसांपासून सूर्य आग ओकायला लागलाय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार जळगावचा देशातील सर्वाधिक उष्ण ...

श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू, आप्पासाहेबांनी जाहीर निवेदन प्रसिद्ध केलं, काय म्हणाले आहेत?

नवी मुंबई : खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये आतापर्यंत 13 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ...

जाणून घ्या; उष्माघात होण्याची लक्षणं आणि उपाय

तरुण भारत लाईव्ह । १७ एप्रिल २०२३।  उष्माघात म्हणजे काय?  उष्माघातानंतर काय होते? तुम्हाला किंवा कुटुंबातील सदस्यांना उष्माघात झाल्यास कसे ओळखावे? आणि यावर उपचार ...

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात अनेकांना उष्माघात, 11 जणांचा मृत्यू, राज्य सरकारकडून मदत जाहीर

नवी मुंबई : खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या कार्यक्रमादरम्यान तब्बल ...