Jammu and Kashmir
अमित शाह यांनी घेतला जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेचा आढावा, लवकरच दौऱ्यावर जाऊ शकतात
पुंछमधील दहशतवादी घटनेनंतर आठवडाभरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान केले. या बैठकीत सुरक्षा बळकट करण्यासाठी पोलीस, लष्कर आणि ...
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात मोठी कारवाई!
जम्मू-काश्मीर : केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम लीग मसरत आलम गटाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरवर ट्विट करून ही ...
काश्मीर खोऱ्यात होणार बदल: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज जम्मू-काश्मिरातून कलम ३७० निष्प्रभ करण्याचा निर्णय कायम ठेवल्याने काश्मीर खोऱ्यात अनेक बदल होण्याचे संकेत घटनेच्या जाणकारांनी वर्तविले आहे. आता ...
पीओके संदर्भात अमित शहांचे लोकसभेत मोठं विधान; वाचा काय म्हणाले
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर पुनर्रचना आणि आरक्षण (दुरुस्ती) विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. यावळी गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. व्होटबँकेचा विचार ...
कारागृहाबाहेरही दहशतवाद्यांवर राहणार नजर, पोलीसांनी घेतला ‘हा’ निर्णय
जामिनावर सोडल्यानंतरही दहशतवाद्यांवर आता कडक नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांच्या पायाला जीपीएस ट्रॅकर बसवण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीर पोलीसांनी हा निर्णय घेतला असून अशा ...
लष्कराने घेतला बदला, दहशतवादी उझैर खानचा केला खात्मा
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील हलुरा गांडुल जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सात दिवस चालली. अखेर सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून त्यांनी लष्कर-ए-तैयबाचा म्होरक्या ...
Anantnag : लष्कर घेताय हौतात्म्याचा बदला, ड्रोनमधून पळताना दिसले दहशतवादी, तीन ठार
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी लष्कराने दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची मोहीम सुरू केली आहे. लष्कराने गेल्या शनिवारपासून बारामुल्ला येथील जंगलाला वेढा घालून दहशतवाद्यांचा खात्मा ...
भारतीय सैन्याने घेतला बदला; कश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारतीय सैन्याचे तीन वरिष्ठ अधिकारी शहीद झाले. त्यानंतर, सुरक्षा दलांनानी गडोलच्या जंगलात दहशतवाद्यांची लपलेली ...
पुलवामा हल्ल्यामुळे जम्मू-कश्मीरमधून हटविले कलम ३७०!
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कलम ३७० का हटविले? ...
..अन् न्यायालयाने झापले, काय आहे प्रकरण?
नवी दिल्ली : संवेदनशील प्रकरणांमध्ये जपून टीका केली पाहिजे. साधकबाधक विचार केल्यानंतरच अशा मुद्दय़ांवर विरोधी मते व्यक्त करावीत, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. वादग्रस्त ...