Latest News

धक्कादायक ! जिल्ह्यात वर्षभरात ७५८ बालविवाह, सर्वाधिक अमळनेर तालुक्यात

जळगाव : बालिववाह रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपायोजना राबविल्या जात आहेत. मात्र त्याचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. वर्षभरात जिल्ह्यात ७५८ बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती ...

तळोदा येथे मोकाट गुरांचा वाढला उपद्रव, नागपालिकेने बंदोबस्त करण्याची मागणी

तळोदा : शहरात मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मोकाट गुरांमुळे अपघात होण्याची शक्यता असून नगरपालिकेने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिक ...

तेजस हत्याप्रकरण : नरबळीचे कलम लावा ! मागणीसाठी रिंगणगावकरांची जिल्हाधिकारी कार्यलयावर धडक

जळगाव : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय तेजस महाजन या मुलाचा तेरा दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. हा खून नसून नरबळीचा संशय ...

पाचोऱ्यात महावितरणच्या पोलवर सर्रास बेकायदेशीर बॅनर; कारवाई करण्याची मागणी

पाचोरा : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी महावितरणच्या पोलवर बेकायदेशीर बॅनरचे फलक झळकत असून अशा बॅनरधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत ...

प्रसार भरतीत टेक्निकल इंटर्स पदांची करार पद्धतीने भरती, जाणून घ्या निकष

Govt Recruitment : प्रसार भारती इंडियन ब्रॉडकास्टींग कॉरिशन मुख्यालय, नवी दिल्ली (भारताचे सरकारी मालकीचे सार्वजनिक प्रसारक) देशभरातील दूरदर्शन टेलीव्हिजन नेटवर्क आणि ऑल इंडिया रेडिओ ...

विद्यापीठाची पूर्वसूचना न देताच फी वाढ, युवासेना पदाधिकाऱ्यांनी घेतली कुलगुरुंची भेट

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांमधील गोंधळ, बीबीए, बीसीए, एमसीए, एमबीए (इंटिग्रेटेड) अभ्यासक्रमांवरील पूर्वसूचना न देताच अचानक वाढवलेले शैक्षणिक ...

चोपडा तालुक्यातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव : शहरासह जिल्ह्यात आत्महत्या करण्याचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात तरुणाच्या आत्महत्येच्या घटनांनी पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशीच एक घटना चोपडा ...

दुर्दैवी ! जाळून घेत आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा येथे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारा दरम्यान, गुरुवारी (२६ जून ) रोजी मृत्यू ओढवला. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात ...

ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाऊनलोड, विमान अपघाताचे कारण येणार समोर

१२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे अवघ्या देशाला हादरा बसला होता. या भीषण अपघातात विमानातील प्रवाशांचा आणि क्रू मेंबर्सचा दुर्दैवी मृत्यू ...

भोंगामुक्त महाराष्ट्र अभियान राबवा, बांगलादेशी रोहिंग्यांची बेकायदेशीर प्रमाणपत्रे रद्द करा : किरीट सोमय्या

राज्यभरात भोंगामुक्त महाराष्ट्र अभियान राबविण्याची घोषणा केली. सोबतच जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या राहत असलेल्या बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांविरोधात कठोर कारवाई करावी तसेच त्यांना देण्यात आलेली खोटी ...