love marriage

सोशल मीडियावर जुळले सूत; गरबा उत्सवाची संधी साधून दोन तरुणींनी केले पलायन, एक लग्न करून परतली अन् दुसरी…

जळगाव : बोदवड तालुक्यातील दोन तरुणींनी नवरात्रीच्या गरबा उत्सवाची संधी साधत पलायन केल्याच्या दोन घटनांची नोंद येथील पोलिसांत करण्यात आली आहे. यापैकी एकीने लग्न ...

Jalgaon News : लव्ह मॅरेज केल्याचा राग, मामाकडून भाचीवर प्राणघातक हल्ला

जळगाव : यावल तालुक्यातील पिंप्री येथे सख्ख्या मामाने भाचीवर प्रेम प्रकरणातून कापण्याच्या बक्खीनं प्राणघातक हल्ला चढवला. तिच्या गळ्यावर वार केला असून तरुणीची प्रकृती गंभीर ...

धक्कादायक ! प्रेमाचं विवाहात रूपांतर, पण पाच वर्षांनंतर जोडप्यानं उचललं टोकाचं पाऊल

प्रेम विवाहवरून तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी जळगावात घडली. या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. एकीकडे प्रेमविवाहतून जावयाच्या खुनाची घटना चर्चेत ...

अरेंज मॅरेज करताय? होणा-या नवरा बायकोला विचारा हे ४ अतिमहत्त्वाचे प्रश्न, नाहीतर भविष्यात संसार सुख विसरून जा

By team

हल्ली अरेंज मॅरेजमध्येही पार्टनरची योग्य निवड करणे महत्त्वाचे आहे. लग्नापूर्वी जोडीदाराशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा, करिअरचे ध्येय, कुटुंबातील भूमिका आणि वैयक्तिक पसंतींबद्दल जाणून घेणे ...

फेसबुक वरील तरुणीसोबत केला प्रेमविवाह, दुसऱ्या प्रेयसी सोबत केला विवाह , त्यानंतर मग झाले असे की …

By team

बिहार : जमुईमध्ये डीजे वाजवणाऱ्या एका तरुणाने लग्नानंतर २० दिवसांनी दुसरे लग्न केले आणि दुसरी वधू घरी आणली. हे पाहून पहिल्या पत्नीचा राग वाढला. ...

बहिणीच्या प्रेमविवाहामुळे भाऊ नाराज, लग्नाच्या 19 वर्षांनी आले घरी अन् नको ते घडलं…

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये आपल्या आजारी सासूला पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीची त्याच्याच मेव्हण्याने हत्या केली. त्याची सासू खूप दिवसांपासून आजारी होती, म्हणून त्या व्यक्तीच्या पत्नीने ...

प्रेमविवाह महागात पडला; तरुणीच्या कुटुंबीयांनी आधी तरुणाला बेदम मारहाण केली, मग नाकच कापले

राजस्थानच्या पाली जिल्ह्यात प्रेमविवाह केल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी वराचे नाक कापले. मुलीच्या घरच्यांना हा प्रेमविवाह पसंत नव्हता. तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाला विश्वासात घेऊन कारमध्ये बसवले आणि ...

प्रेम विवाह : चारीत्र्यावर संशय, दारू पिऊन मारहाण करायचा, अखेर विवाहितेनं..

जळगाव : चारित्र्यावर संशयवरून अनेक कुटुंब उध्वस्थ झाल्याचे आपण वाचलं असलेच अशीच एक घटना समोर आली आहे. एका 21 वर्षीय विवाहितेचा प्रेमविवाह केलेल्या पतीकडून ...

प्रेमविवाह : अवघ्या 3 महिन्यातच तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

औरंगाबाद : औरंगाबादमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहानंतर अवघ्या ३ महिन्यातच तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवार (दि.३०) दुपारी २ ...