Maharashtra politics

अजित पवारांनी ‘या’ बड्या नेत्याला पदावरून हटवले, जाणून घ्या कारण

लातूर : लातूर येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी ...

Ramdas Kadam On Uddhav Thackeray: मनसे-शिवसेना युतीच्या चर्चेदरम्यान रामदास कदमांचा हल्लाबोल, वाचा काय म्हणाले

Ramdas Kadam On Uddhav Thackeray: राज्यात सध्या मनसे आणि शिवसेना यांच्या युतीची चर्चा आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून युतीबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. अशात ...

विधानसभेतील हाणामारी पूर्वनियोजित, कुणी केला दावा ?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या आवारात झालेल्या हाणामारी ही नियोजित असल्याचा दावा केला जात असून, नितीन देशमुख यांनी बेकायदेशीरपणे गर्दी जमवल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, ...

”आमच्याकडे या…”, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरेंना खुली ऑफर

मुंबई : उध्दवजी आता २०२९ पर्यंत आम्हाला तिकडे विरोधी बाकावर यायचा स्कोप नाही. पण तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ...

राज ठाकरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल, डीजीपींनी घेतली दखल; काय आहे कारण ?

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध भडकाऊ भाषण केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. ५ जुलैला राज ठाकरे यांनी एनएससीआय ...

उद्धव ठाकरे यांनी पलटी घेतली ; मंत्री महाजनांच्या दाव्याने चर्चांना उधाण

Girish Mahajan on Uddhav Thackeray : हिंदी सक्तीचे जीआर राज्य सरकारने रद्द केल्यानंतर उद्धवसेना आणि मनसे यांच्यातर्फे काल शनिवारी ‘आनंद’ मेळावा साजरा करण्यात आला. ...

सांगलीत काँग्रेसला धक्का, जयश्री पाटील यांनी धरला भाजपाचा हात !

Jayshree Patil : मुंबई : सांगलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ...

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, माजी मंत्र्यांसह अनेक नेते भाजपमध्ये दाखल

नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी)ला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ...

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय, जाणून घ्या काय आहे?

मुंबई : शेत जमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला ...

भुजबळांना मिळाले ‘हे’ खाते, दोन दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळात समावेश !

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्यावर विश्वास व्यक्त करत महायुती सरकारने अन्न आणि पुरवठा विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे. पूर्वी हे विभाग धनंजय मुंडे ...

1237 Next