Maharashtra
अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्री कोण ? उद्या मुंबईत होणार बैठक, ‘हे’ नाव चर्चेत…!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरल्याचं चित्र आहे. गुरुवारी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेनंतर आता एकच ...
“तुझा बाबा सिद्दिकी करू; गुगलवर सर्च कर… बिश्नोई गँग कोण आहे ते कळेल…” गोल्डन मॅन’ सनी वाघचौरेला खंडणीसाठी थेट जीवे मारण्याची धमकी….!
पुण्याच्या पिंपरी-चिंचवड शहरातून एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘गोल्डन मॅन’ म्हणून ओळख असलेले सनी नाना वाघचौरे यांना खंडणीसाठी धमकी मिळाल्याची माहिती ...
“एकत्र येण्याबाबत निर्णय झाला होता, फक्त घोषणा बाकी होती” राजेश टोपेंनी केला मोठा खुलासा….
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात संपूर्ण राज्य सध्या शोककळेत आहे. आणि अजित पवार यांचा पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात अत्यंत ...
बारामतीत धुकं होतं….तर विमान घिरट्या घालतानाचं CCTV फुटेज स्पष्ट कसं ? सुषमा अंधारे….
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शंका उपस्थितीत केली होती, त्यानंतर आता शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे ...
श्री खाटुश्याम दर्शनाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ; साईनगर शिर्डी-बिकानेर विशेष रेल्वेला मुदतवाढ…!
श्री खाटुश्यामजी दर्शनासाठी तसेच राजस्थानकडे प्रवास करणाऱ्या भाविक आणि प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने साईनगर शिर्डी–बिकानेर साप्ताहिक विशेष ...
जळगाव जिल्ह्यात पुन्हा अवकाळी अन् वादळी पावसाचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज…!
राज्यासह जळगाव जिल्ह्यातील वातावरणात गेल्या काही दिवसांपासून चढ उतार पाहायला मिळत असून काही दिवसांपासून थंडी गायब झाली आहे. ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस ...
बीपीसीएलकडून राष्ट्रीय पीएनजी व सीएनजी ड्राईव्ह 2.0 ची घोषणा…!
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य ऊर्जा कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने देशभरात पीएनजी आणि सीएनजी ड्राईव्ह 2.0 या राष्ट्रीय स्तरावरील जनजागृती उपक्रमाच्या ...
ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा SBI लाईफचे सदिच्छादूत…
मुंबई : एसबीआय लाईफ इन्शुरन्स या आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपनीने भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांची अधिकृत सदिच्छादूत ...
नियतीने बोलावल्यावर जावंच लागेल…! चार दिवसांआधी अजित पवार बोलले आणि निरोप घेतला…
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनाला संपूर्ण महाराष्ट्राला झटका बसलेला आहे. अजित पवारांच्या निधनाच्या बातमीने बारामती स्थापन महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यातच ...
जळगाव विमानतळ पण खरंच सुरक्षित आहे का ? आधुनिक रडार व धावपट्टी विस्ताराची गरज ?
जळगाव विमानतळावर आजही आधुनिक हवामान रडार, प्रगत लँडिंग सिस्टम आणि लांब धावपट्टीचा अभाव आहे. प्रतिकूल हवामानात विमान उतरताना धोका वाढतो, उड्डाणे रद्द होतात आणि ...















