Maharashtra

प्रतीक्षा संपली! या तारखेला जाहीर होणार दहावी,बारावीचा निकाल

तरुण भारत लाईव्ह । २४ मे २०२३। महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह पालकांना आहे. अशातच निकालाबाबत एक महत्वाची बातमी समोर ...

दिलासा! राज्यात ‘या’ भागात पुढील ३ दिवस जोरदार पावसाची शक्यता

तरुण भारत लाईव्ह । २१ मे २०२३। महाराष्ट्रात सगळीकडे तापमान वाढले आहे. दरम्यान आता काहीसा गारवा निर्माण शक्यता आहे. आजपासून पुढील ३ दिवस काही  ...

शेतकऱ्यांनो, मान्सून आगमनाची तारीख आली समोर

मुंबईः शेतकऱ्यांनो, यंदाचा मान्सून जरासा उशिराने दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अंदमानमध्ये मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा मान्सूनची सुरुवात कमकुवत दिसत असल्याने ...

‘राज्यात कुणालाही..’ देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मुंबई : अकोल्यानंतर शेगावमध्येही जोरदार राडा झाला. अहमदनगरमधील शेवगावमध्ये काल दोन गटांमध्ये दगडफेक झाली. छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. ...

10वी+ITI पास उमेदवारांसाठी महावितरण मध्ये मोठी संधी; असा करा अर्ज

तरुण भारत लाईव्ह । १३ मे २०२३।  महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरती निघाली असून 10वी+ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी आहे. 320 रिक्त ...

वाह! राज्यातील सर्व कुटुंबांना मिळणार ओळखपत्र, काय फायदा होणार?

मुंबई : राज्याचे शिंदे-फडणवीस सरकार येत्या काही महिन्यांत राज्यातील सर्व कुटुंबांसाठी ‘परिवार पहचान पत्र’ (PPP) देण्याच्या विचारात आहे. जेणेकरून प्रत्येक कुटुंबाची आणि प्रत्येक व्यक्तीची ...

नागरिकांनो काळजी घ्या; जळगावला बसणार मे हिटचा तडाखा

तरुण भारत लाईव्ह । १० मे २०२३। देशभरातील अनेक ठिकाणी मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा पारा ४२ ते ४४ अंशापर्यंत जातो. मात्र यंदा ऐन ...

धक्कादायक! राज्यात मार्च महिन्यात तब्बल 2200 मुली गायब

Crime News : राज्यातील 18 ते 25 वयोगटातील तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कारण मार्च महिन्यात तब्बल ...

धुळे शहराचे सांस्कृतिक वैभव

By team

तरुण भारत लाईव्ह । ३० एप्रिल २०२३। धुळे शहर महाराष्ट्राच्या एका टोकाला, दळणवळणाच्या पुरेशा सुविधा नाहीत, उद्योगधंदे नाहीत, बागायती शेती नाही. आदिवासी बहुल क्षेत्र ...

अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाढली डोकेदुखी, वाचा सविस्तर

Maharashtra Politics : राज्यात सत्ता बदलाच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र असे असताना सत्ताधारांपासून ते विरोधकांपर्यंत या चर्चा निव्वळ अफवा असल्याचा दावा केला जात आहे. ...