Maharashtra

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार!

ब्रेकिंग :  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन करतील. ...

अमळनेरच्या मंगळग्रह मंदिराला ४.९८ कोटी निधी…

तरुण भारत लाईव्ह ।०७ फेब्रुवारी २०२३। राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी कोटी ८ ५ कोटी ...

महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते, डॉ. अभय बंग यांचा गंभीर आरोप

नागपूर : महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते. दारूच्याच पैशांनी निवडणुका जिंकल्या जातात, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केला. वर्धा येथे ...

बारावीच हॉलतिकीट कसं डाउनलोड कराल?

तरुण भारत लाईव्ह । २७ जानेवारी २०२३। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या १२ वीची परीक्षा फेब्रुवारी मार्च ...

कर्तव्यपथावर विदर्भाच्या प्रतिभेला झळाळी!

तरुण भारत लाईव्ह । विजय निचकवडे। Culture of Vidarbha विदर्भ प्रतिभेची खाण आहे. या प्रतिभेला योग्य दिशा मिळाल्यास देशभर आपला डंका मिरविला जाऊ शकतो, हे ...

‘या’ जिल्ह्यांमध्ये आणखी दोन दिवस कडाक्याची थंडी

By team

मुंबई : राज्यभरात सोमवार पासून पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुढील आठवड्यापासून उत्तर भारतातील बहुतांश भागात पाऊस आणि ...

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर

By team

नवी दिल्ली : गेल्या सहा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. ही सुनावणी आता १४ फेब्रुवारी रोजी ...

‘बार्टी’ने घेतला ध्यास, मातंग समाजाचा होईल विकास ..

By team

तरुण भारत लाईव्ह । २९ डिसेंबर २०२२ । बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था’ अर्थात ‘बार्टी’ पुणेची स्थापना दि. २२ डिसेंबर, १९७८ साली ‘समता ...

अखेर कर्नाटक सीमाप्रश्नी ठराव एकमताने मंजूर

By team

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या मराठी या शहरांसह ८६५ गावे महाराष्ट्रात ...

राज्यात भाजपाकडे सर्वाधिक 1,422 ग्रामपंचायती

By team

तरुण भारत लाईव्ह न्युज : राज्यात आज 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला . भाजपने एकूण 1422 ग्रामपंचायतींवर विजयी मिळविला असून , पहिला ...