Maharashtra

गोलाणी मार्केटमध्ये महापालिकेची धडक कारवाई! २२ टन कचरा हटवला; प्लास्टिक वापरावर महापौरांचा कडक इशारा…

जळगाव शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेला वेग आला आहे. रविवारी गोलाणी मार्केट परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले, ...

आर्मी जवानाची मित्रांकडून हत्या; दारूच्या नशेत वादातून जीवघेणा हल्ला, परिसरात खळबळ…!

अकोला जिल्ह्यातील अकोली बुद्रुक येथे भारतीय सैन्यातील जवानाच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. सुशील दिलीप तेलगोटे असे मृत जवानाचे नाव असून, ते सुट्टीवर गावी ...

अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड! रुपाली चाकणकरांना SIT समन्स; राजकीय चौकशीची सुरुवात?

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना विशेष तपास पथकाकडून (SIT) ...

धनादेश अनादर प्रकरणात कडक शिक्षा! सोयगाव न्यायालयाचा आरोपीला १ वर्ष कारावास, ८ लाख दंड

सोयगाव तालुक्यात धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात न्यायालयाने कडक भूमिका घेत आरोपीला शिक्षा सुनावली आहे. कर्जफेडीसाठी दिलेला धनादेश बँकेत अनादरित झाल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला एक ...

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवे वळण; एकनाथ खडसेंचा केसरकरांवर संशय, केले गंभीर आरोप…

नाशिक परिसरात गाजत असलेल्या भोंदू बाबा खरात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण ...

जळगाव- पिण्याच्या पाण्याबाबत धक्कादायक बाब समोर! १५ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा, नागरिकांचं आरोग्य धोक्यात….!

जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत तब्बल १५ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे आढळून ...

चाळीसगावात हृदयद्रावक घटना! शिवापूर येथे दाम्पत्याची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या; दोन चिमुरडी झाली पोरकी…!

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून, एका दाम्पत्याने एकाच झाडाला एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा ...

घरमालक आणि भाडेकरूंसाठी महत्वाची बातमी; भाडेकरूंसाठी १ एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार….!

१ एप्रिल २०२६ पासून घरभाडे भत्ता (HRA) क्लेम करणाऱ्या करदात्यांसाठी नवीन नियम लागू होणार असून, यामुळे करसवलत घेण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कडक होणार ...

जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा धोका; ३० मार्च ते २ एप्रिल ‘येलो अलर्ट’, शेतकऱ्यांची चिंता वाढली

जळगाव जिल्ह्यात पुढील काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यासाठी ३० मार्च ते २ एप्रिल दरम्यान ‘येलो अलर्ट’ ...

सावटावर मात करत भक्तिभावाने रंगलेली चैत्र एकादशी यात्रा; पंढरीत विठ्ठलनामाचा अखंड गजर….!

पंढरपूर प्रतिनिधी: “माझी जिवींची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी… पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणीं वेधले…” या अभंग ओवीप्रमाणेच चैत्र एकादशी म्हणजेच कामदा एकादशी च्या निमित्ताने ...