Maharashtra
महाराष्ट्रावर आस्मानी संकट? उद्यापासून चार दिवस मुसळधार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
जळगाव/पुणे : सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे आधीच बळीराजा चिंतेत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. तो म्हणजे महाराष्ट्रात ...
आजपासून दहावीच्या परीक्षांना सुरवात
तरुण भारत लाईव्ह ।०२ मार्च २०२३। आजपासून राज्यातील दहावीची परीक्षा सुरु होत आहे. राज्यातून यंदा एकूण 15.77 लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार असून ही ...
अखिलेश यादव यांची ‘सायकल’ आणि शिंदे गटाचा ‘धनुष्यबाण’!
तरुण भारत लाईव्ह । श्यामकांत जहागीरदार। निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह ...
ठाकरे गटाला धक्का : पाच न्यायमूर्तींचं घटनापीठच सत्तासंघर्षावर सुनावणी करणार
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहणार आहे. ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण जाणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीत स्पष्ट केलं ...
अपंग व्यक्तींसाठी सरकारची योजना; जाणून घ्या सविस्तर
तरुण भारत लाईव्ह ।१४ फेब्रुवारी २०२३। अपंग निवृत्ती वेतन योजनेंतर्गत दिव्यांग व्यक्तींना केंद्र व राज्य अशा दोन्ही ठिकाणी निवृत्ती वेतनाची सुविधा उपलब्ध करून दिली ...
समृद्धी महामार्गावर लवकरच मिळणार ‘या’ सुविधा
तरुण भारत लाईव्ह ।११ फेब्रुवारी २०२३। समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डीदरम्यान मागीलवर्षी सुरू झाला. आता समृद्धी महामार्गावर लवकरच या ठिकाणी विशेष सुविधा ...
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनो जाणून घ्या नवीन नियम, नाहीतर…
तरुण भारत लाईव्ह । १० फेब्रुवारी २०२३। दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. अवघ्या काही दिवसांवर बारावी आणि दहावीच्या परीक्षा लेखी ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार!
ब्रेकिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन करतील. ...
अमळनेरच्या मंगळग्रह मंदिराला ४.९८ कोटी निधी…
तरुण भारत लाईव्ह ।०७ फेब्रुवारी २०२३। राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी कोटी ८ ५ कोटी ...
महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते, डॉ. अभय बंग यांचा गंभीर आरोप
नागपूर : महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते. दारूच्याच पैशांनी निवडणुका जिंकल्या जातात, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केला. वर्धा येथे ...















