Mahavitaran

महावितरणचा भोंगळ कारभार ; दोन महिन्यांपासून विद्युत खांब पडलेला, पाण्यासाठी वणवण !

Electricity pole धरणगाव : शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांचा नेहमीच सामना करावा लागतो. याचाच प्रत्यय सध्या धरणगावाच्या शेतकऱ्यांना येत आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या वादळी ...

आडगाव उपविभागात महावितरणाची अवकृपा : तब्बल 18 तास वीज गायब…!

चोपडा : तालुक्यातील आडगाव उपविभागात महावितरणची अवकृपा जाणवत आहे. महावितरणने सलग अठरा तास वीज प्रवाह बंद ठेवल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. महावितरणच्या कारभारात गलथानपणा ...

थकबाकीचा बोजा वाढला! महावितरणचे ग्राहकांकडे ९७४ कोटी थकीत

By team

फेब्रुवारी २०२५ अखेर जळगाव परिमंडलात कृषी ग्राहक वगळता लघुदाब श्रेणीसह अन्य वर्गवारीत तीन कोटी ८७ लाख ग्राहकांकडे सुमारे ९७४ कोटी रुपये देयके थकीत आहेत. ...

महावितरणचा ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक ; आजपासून नवे दर लागू

By team

मुंबई : जर तुम्हीही महावितरणचे वीज ग्राहक असाल तर तुम्हाला झटका देणारी एक बातमी आहे. आजपासून महावितरणच्या वीज दरात वाढ  करण्यात आली आहे. वीज ...

महावितरणमध्ये मेगा भरती, तब्बल इतक्या जागा रिक्त..

By team

तुम्हालापण महावितरण मध्ये नोकरी करायची असेल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये भरती निघाली आहे. पदवीधर उमेदवारांना नोकरी ...

१ लाखाची लाच स्वीकारताना महावितरणचा कंत्राटी वायरमन जाळ्यात : जळगावातील प्रकार

जळगाव : लाचखोरीचे प्रकार दिवासेंदिवस वाढतच असल्याचे दिसत असून अशातच जळगावमधून लाचखोरीची मोठी बातमी समोर आली आहे. महावितरणच्या कंत्राटी वायरमनला एक लाख रुपयांची लाचेची ...

कोळसा टंचाईचे संकट! राज्यातील सात वीजनिर्मिती केंद्रांकडे चार दिवसांपुरताच कोळसा शिल्लक

जळगाव/मुंबई । नियमांनुसार महानिर्मितीच्या केंद्रांमध्ये १४ दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा शिल्लक असणे अनिवार्य आहे. मात्र सध्या सरासरी चार दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक ...

…अन् अभियंत्याने थेट डीजेच्या तालावर काढली मिरवणूक, महावितरणनेच दिला “शॉक”

मुंबई : बदली रद्द झाल्याने डीजेच्या तालावर मिरवणूक काढणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला महावितरणनेच शॉक दिला आहे. बेशिस्त वर्तवणूक आणि कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी महावितरणने या ...

राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा शॉक ; आजपासून नवे दर लागू, पहा कितीने झाली वाढ?

मुंबई : सध्या राज्यात उन्हाचा पारा वाढताना दिसत असून यातच वीजेच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. मात्र अशातच राज्यातील चार वीज कंपन्यांनी वीज दरवाढ करून ...

शेतकऱ्यांनो घाई करा..! या तारखेपर्यंत कृषिपंपाचे वीजबिल भरल्यास मिळेल 30 टक्के सवलतीचा लाभ

जळगाव :  महावितरणच्या कृषी वीज धोरणाअंतर्गत कृषिपंपाचे वीजबिल भरणावर ३० टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. येत्या ३१ मार्चला ३० टक्के माफीचीही मुदत संपणार आहे. ...