Mani Shankar Iyer
मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला 50 जागाही जिंकता येणार नसल्याचा दावा
कंधमाळ : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ५० जागाही जिंकता येणार नाहीत आणि निवडणुकीनंतर विरोधी पक्षाचा दर्जाही मिळणार नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ...
मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शाह यांचा पलटवार
हैदराबाद : काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यानंतर देशातील राजकारण अधिकच तापले आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आतापासूनच भाषणबाजीचा थरार सुरू आहे, तर दुसरीकडे ...







