Marathi Latest News
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; २ लाखांपर्यंत कर्जमाफीची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा, नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही लाभ…!
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर ...
महाराष्ट्रात धर्मांतरणावर मोठा निर्णय! जबरदस्तीने धर्म बदलल्यास ‘इतक्या’ वर्षांची शिक्षा आणि दंड होणार…., कायदा मंजूर….!
महाराष्ट्रात जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून करण्यात येणाऱ्या धर्मांतरणाच्या घटनांवर लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्य मंत्रिमंडळाने “महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026” या ...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ तारखेला होणार कर्जमाफी….मुख्यमंत्र्यांची ऐतिहासिक घोषणा….!
राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकार लवकरच शेतकरी कर्जमाफीची ऐतिहासिक घोषणा करणार असून येत्या ३० जूनपूर्वी अंतिम निर्णय जाहीर ...
बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत; सातव्या आरोपीस चोपड्यातुन अटक…..!
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणात आता जळगाव कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणातील सातव्या आरोपीला जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून अटक करण्यात आली ...
धक्कादायक प्रकार! शिरपूरमध्ये दुधात भेसळ; दूध उकळताच झाले रबरासारखे….नेमकं काय प्रकार?
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील खर्दे गावातील रहिवासी आशाबाई बोरसे यांनी नेहमीप्रमाणे रात्री दूधवाल्याकडून अर्धा ...
घराचं खोदकाम करताना ‘खळ्ळं-खळ्ळं’ आवाज; अन् मातीतून निघाला खजिना; चांदीची नाणी सापडली….!
घराच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या साध्या खोदकामातून अचानक खजिना सापडल्याची घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. कुदळीने माती उपसताना अचानक ‘खळ्ळं-खळ्ळं’ असा आवाज आला आणि ...
रावेर शहरात साडेपाच क्विंटल सोयाबीन तेलाची चोरी; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल….!
जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात ३३ हजार रुपये किमतीचे साडे पाच क्विंटल सोयाबीन तेल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे व्यापारी ...
संतापजनक घटना; अंगावर रंग उडवल्याच्या कारणावरून आजीने सख्ख्या नातवावर ओतले उकळते पाणी, चिमुरडा गंभीर भाजला….!
होळीच्या आनंदोत्सवाच्या दिवशी नागपुरात घडलेली एक संतापजनक घटना संपूर्ण शहर हादरवून गेली आहे. खेळताना अंगावर रंग उडवल्याच्या किरकोळ कारणावरून एका आजीने आपल्या अवघ्या चार ...
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; केंद्र शासनाकडुन कापूस खरेदीस मुदत वाढ….!
राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत केंद्र शासनाने कापूस खरेदीची मुदत १५ मार्च २०२६ पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे हमीभावाने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त ...















