Minister Gulabrao Patil
कोणाचा खून करणार आहात ? ‘त्यांनी’ सांगावे ! मंत्री गुलाबराव पाटलांचा सवाल
जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देशाच्या राष्ट्रपतींकडे एक वेगळीच मागणी केली आहे. आम्हाला खून करण्याची ...
गिरीश महाजन यांचं नाशिकचं पालकमंत्रिपद जाताच…, महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली
Dada Bhuse Bharat Gogawale : महायुतीच्या सरकारमधील पालकमंत्रिपदाचं वाटप करण्यात आले. यामध्ये अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वगळण्यात आलंय. त्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे. पालकमंत्रीपदावरून ...
आपला विश्वास हीच माझी ताकद आहे : मंत्री गुलाबराव पाटील
जळगाव : तालुक्यातील सिंचन प्रकल्प, औद्योगिक वाढ, आणि आरोग्य सेवांच्या विस्तारावर भर देण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका ...
Teli Samaj Melava : खर्चीकपेक्षा आदर्श विवाह काळाची गरज : मंत्री गुलाबराव पाटील
जळगाव : येथील शारदा एज्युकेशन फाउंडेशन व श्री संत जगनाडे महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे रविवारी दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी तेली समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर व ...
Allocating Portfolios: महायुती सरकारचं खाते वाटप कधी ? मंत्री गुलाबराव पाटलांनी स्पष्टच सांगितलं
Allocating Portfolios जळगाव : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर 5 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर अजित ...
Jalgaon Bus Depo : महानगरपालिकेच्या बसडेपो बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले भूमिपूजन
जळगाव । केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री ई- बस सेवेंतर्गत 50 बसेस तसेच महानगरपालिकेच्या हद्दीत मेहरूण येथील बस डेपो बांधकाम कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील ...
Industry News : उद्योजकांसाठी उद्योग भवन व ट्रक टर्मिनल ठरणार वरदान ! : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव : ट्रक टर्मिनल हे व्यापारी आणि छोटे-मोठे उद्योगांसाठी खरोखरच अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून याचा उद्देश केवळ वाहतूक सोयीसाठी नसून, हे एक महत्त्वाचे केंद्र ...
प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करावी : ना. गुलाबराव पाटील
जळगाव : सार्वजनिक आरोग्याचा खरा मंत्र हा स्वच्छता आहे. स्वच्छतेमुळे गावाच्या विकासासोबत ग्रामस्थांचा विकास देखील साधला जातो त्यामुळेच ग्रामीण भागात स्वच्छतेला महत्व देऊन ग्रामपंचायतीनी ...