Modi government

मोदी सरकारकडून २२,९१९ कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट उत्पादन योजनेला मंजुरी, मिळणार ९१ हजार तरुणांना रोजगार

By team

इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट उत्पादनात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी, या क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकारने २२,९१९ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. ...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात इतक्या टाक्यांनी झाली वाढ

By team

DA Hike : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली. केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाच्या प्रतिक्षेत होते, तो महत्वाचा निर्णय आज ...

मोदी सरकारची शेतकऱ्यांना दिवाळी भेट! सहा पिकांच्या हमीभावात भरघोस वाढ

By team

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. केंद्र सरकारने २०२५ -२६ च्या रब्बी हंगामात 6 ...

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाने आता फेक कॉल आणि मॅसेजवर येणार नियंत्रण

By team

केंद्रातील मोदी सरकारने फेक कॉल्स आणि मेसेजला आळा घालण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. सरकारने यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून 21 जुलैपर्यंत जनतेच्या प्रतिक्रिया ...

पाच टप्प्यामुळे देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार : पंतप्रधान मोदी

By team

उत्तर प्रदेशातील बस्ती येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज तुमचा उत्साह, ही गर्दी, हे आशीर्वाद, बस्ती, सिद्धार्थनगर आणि ...

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट; डीए वाढला

नवी दिल्ली : मोदी सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी ...

मोदी सरकारचा पुन्हा महत्त्वपूर्ण निर्णय; ग्रामीण भागातील अर्थकारणास दिले प्रोत्साहन

मुंबई : मोदी सरकारने पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण निर्णय घेत ग्रामीण भागातील अर्थकारणास प्रोत्साहन दिले आहे. देशातील सर्व पंचायतींमध्ये आता युपीआय सुविधा उपलब्ध होणार असून त्यादिशेने ...

मोदी सरकार, कामगिरी दमदार!

अग्रलेख 2014 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुुकीत भारतीय जनता पार्टीला 282 जागा मिळाल्या अन् 30 वर्षांच्या प्रदीघर्र् कालावधीनंतर देशात पहिल्यांदाच एकाच पक्षाचे बहुमतातील सरकार सत्तेत ...

५० वर्षे जुन्या ‘या’ सीमावादावर मोदी सरकारने काढला तोडगा

नवी दिल्ली: जवळपास ५० वर्षे जुन्या आसाम – अरूणाचल प्रदेशदरम्यानच्या सीमावादावर मोदी सरकारच्या काळात तोडगा निघाला असून वादमुक्त ईशान्य भारताच्या प्रवासातील ए कमहत्त्वाचा टप्पा आता ...

आर्थिक आघाडीवरील यशस्वी वाटचाल

अग्रलेख सुयोग्य दिशा, अखंड प्रयत्न, आत्मविश्वास, सातत्य आणि प्रखर इच्छाशक्ती असेल तर प्रतिकूल परिस्थितीवरही मात करता येते, हे केंद्रातील  मोदी सरकारने पुन्हा एकदा सिद्ध ...