nana patole
Gulabrao Patil : ‘त्यांचं तोंड कायमचं काळं करा’, ना. पाटलांचे आई तुळजाभवानीला साकडं; पटोले अन् राऊत यांच्यावरही साधला निशाणा
Gulabrao Patil : भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणांवर हवाई हल्ले करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. या कारवाईनंतर देशभरात आनंदाचे वातावरण असून, ...
Nana Patole : नाना पटोले यांचे मोठे व्यक्तव्य, पक्षाध्यक्षपदाबाबत वाचा काय म्हणले..
Nana Patole : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला झालेल्या दारूण पराभवामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी पत्र आणि ईमेल लिहून मल्लिकार्जुन ...
काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, थेट मोठे नेते आमने-सामने !
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार आणि मुंबईच्या चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष नसीम खान ...
Assembly Election 2024 : नाना पटोलेंच्या ‘त्या’ पत्राने उद्धव ठाकरे नाराज
मुंबई : महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन काँग्रेस व शिवसेना उबाठा गटात वाद उफाळून आल्याचे दिसत आहे. शिवसेना उबाठा गटाने आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर ...
काँग्रेस व उबाठात अजूनही घमासान! बाहेर सारवासारव करण्याचा राऊतांचा प्रयत्न
मुंबई : राज्यात अखेर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महायुती व महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भातील चर्चांना उधाण आले होते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग ...
…तर मतदारसंघात ‘सांगली पॅटर्न’ हॊईल, नाना पटोलेंना कार्यकर्त्यांचा इशारा
राज्यातील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता काही दिवस शिल्लक आहेत. राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील जागा वाटपाकडे जनतेच लक्ष लागून आहे. त्यात अद्याप ...
काँग्रेसच्या पराभवानंतर ‘माविआ’तच जुंपली; संजय राऊतांच्या खोचक टीकेवर काँग्रेसकडून प्रतिउत्तर
हरियाना विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान पराभूत झालेला काँग्रेस पक्ष सध्या विरोधकांसह मित्र पक्ष्यांच्या टीकेचे केंद्रबिंदू ...
विधानसभा निवडणूक : नाना पटोले यांनी काँग्रेसचे उद्दिष्ट केले स्पष्ट
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उद्दिष्ट सत्ताधारी पक्षाला सत्तेपासून दूर करण्याचा ...