narendra modi
लखनौचे राजपुत्र असोत किंवा दिल्लीचे, सुटीत परदेशात जाणार… राहुल-अखिलेश यांच्यावर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
यूपीच्या प्रतापगडमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, ही वीरांची आणि त्यागांची भूमी आहे आणि आज संपूर्ण जग आपल्या भारताचे वैभव ...
PM मोदींच्या रोड शोला अजित पवार का आले नाहीत? शरद पवार यांनी केला खुलासा
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार पीएम मोदींच्या मुंबई रोड शोमध्ये सहभागी झाले नाहीत. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष ...
‘यापेक्षा मोठे भाग्य कोणते असू शकते’, नामांकनानंतर काय म्हणाले PM मोदी?
वाराणसी: यूपीच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, यापेक्षा मोठे भाग्य काय असू शकते. ते म्हणाले ...
ओडिशाच्या डबल इंजिन सरकारवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास
ओडिशात दोन ‘यज्ञ’ एकत्र होत आहेत – एक भारतात सरकार स्थापन करण्यासाठी आणि दुसरा राज्यात असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ओडिशातील बेहरामपूर ...
पंतप्रधान मोदी वाराणसीमधून १४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार
आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नामांकनापूर्वी 13 मे रोजी ...
मोदींच्या अश्रूंमध्ये काँग्रेसच्या राजपुत्रांना आनंद दिसतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी
झारखंडमधील पलामू येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चावर (जेएमएम) जोरदार हल्ला चढवला. पीएम मोदी म्हणाले की, ...
नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा : सम्राट चौधरी
इंदौर : खगरिया लोकसभा मतदारसंघातून एनडीएचे एलजेपी (रामविलास) उमेदवार राजेश वर्मा यांना तिकीट मिळाले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी त्यांच्या ...
इंडिया आघाडीची विचारसरणी देशविरोधी, वर्ध्यातील सभेतुन पंतप्रधान मोदींनी केला हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा येथे जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल करत इंडिया आघाडीची विचारसरणी देशविरोधी आणि शेतकरीविरोधी असल्याचे सांगितले. ...
इलेक्टोरल बाँड योजनेवर हल्ला केल्याचा सर्वांनाच पश्चाताप होईल : नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 एप्रिल रोजी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉण्ड्स योजना रद्द केल्यानंतर देश निवडणुकीत काळ्या पैशाकडे ढकलला गेला होता आणि ...