Nirmala
भारतीय अर्थव्यवस्थेतील किरकोळ महागाईचा दर आता स्थिर : सीतारामन्
By team
—
नवी दिल्ली : किरकोळ महागाईचा दर आता स्थिर आहे. जागतिक पातळीवर झालेली उलथापालथ आणि प्रतिकूल हवामानामुळे मागणी-पुरवठ्यातील समन्वय बिघडल्याने काही वेळा यात वाढ झाली. ...