Panitanchai
जळगाव जिल्ह्यात टंचाईच्या झळा तीव्र ४२ गावांना ५१ टँकरद्वारे पाणी पुरवठा
जळगाव : जिल्ह्यात पाणी टंचाई समस्या तीव्र स्वरूप धारण करीत आहे. प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे, विहीर अधिग्रहण करणे असे विविध उपाय हाती घेण्यात ...
जळगाव जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट, २९ गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा
जळगाव : जिल्ह्यात तापमान वाढू लागताच पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात २१ गावांना २३ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मार्च महिन्यात चाळीसगाव, ...