rahul gandhi

मी कधीच सोनिया गांधींसमोर रडलो नाही, नक्की काय म्हणाले अशोक चव्हाण

काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे रडगाणे हे राजकीय वक्तव्य असल्याचे म्हटले आहे. अशोक ...

राहुल गांधींना पीएम मोदींचे प्रत्युत्तर, मी आव्हान स्वीकारतो, सत्ता वाचवण्यासाठी मी माझा….

By team

तेलंगणा :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी पक्ष कोणतीही कसर सोडू ...

राहुल गांधींनी अशोक चव्हाणांकडे बोट दाखवलं का? भाजप नेत्याने अटकळांना उत्तर दिले

By team

मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार यांचे नाव न घेता राहुल गांधी म्हणाले, ‘मला ...

मनसेचा राहुल गांधींना इशारा, काय म्हणाले ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना इशारा देत सावरकरांवरील वादग्रस्त वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही, असे सांगितले. अशी टिप्पणी पुन्हा  केली ...

Big News : भारत जोडो न्याय यात्रा; राहुल गांधी नंदुरबारात दाखल

नंदुरबार : काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांची “भारत जोडो यात्रा” नंदुरबारात दाखल झाली आहे. थोड्याच वेळात ते सभेला संबंधित करणार आहेत. दरम्यान, ...

खासदार डॉ. हिना गावित यांची राहुल गांधींवर टीका; म्हणाल्या “४० वर्षात…”

नंदूरबार : काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांची “भारत जोडो यात्रा” आज जिल्ह्यात होत आहे.  दरम्यान, खासदार डॉ. हिना गावित यांनी राहुल गांधी ...

अमित शहा यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवणार? राहुल गांधींना झारखंड हायकोर्टाचा मोठा झटका!

By team

झारखंड: २०१८ मध्ये अमित शाह यांच्या विरोधात टिप्पणी केल्याप्रकरणात कोर्टाने निर्णय देताना राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ...

जागा वाटपापासून ते न्याय यात्रेपर्यंत; अखिलेश यादव यांचे थेट वक्तव्य, काय म्हणालेय ?

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावर चर्चा सुरू आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार की नाही, ...

कधी शुद्धीत येणार?

By team

राहुल गांधी नुकतेच म्हणाले की, “राममंदिर सोहळ्यामध्ये फक्त श्रीमंतानाच बोलावले होते. गरीब-मजूर कुणीच नव्हते. सामान्य लोकही नव्हते. तिथे फक्त अमिताभ बच्चनसारख्या लोकांनाच निमंत्रण होते.” ...