railway

Jalgaon News: रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

By team

जळगाव:  शहरातील हरिविठ्ठल नगर भागातील रहिवाशी असलेल्या राजू भोई या तरुणाचा वर्धमान शाळेजवळ रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सावखेडा शिवारातील रेल्वेलाईनजवळ घडली. या ...

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्याकडे जाण्यासाठी आता ‘ही’ रेल्वे झाली सुरु

By team

तुम्हीपण जर भुसावळ ते पुणे प्रवासकरत असाल तर ही खुशखबर आहे तुमच्यासाठी, रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अमरावती- सातारा दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे ...

कन्फर्म तिकीट मिळविण्याची ही पध्द्त कदाचित तुम्हालाही माहिती नसेल, जाणून घ्या काय आहे ?

भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अशा परिस्थितीत प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळणे शक्य होत नाही. सीट्स फुल्ल असल्यामुळे लोकांना वेटिंग तिकीट घ्यावे लागते, ...

रेल्वेने अयोध्येला जाण्याचे नियोजन… सतर्क राहा, रेल्वेने घेतला मोठा निर्णय

By team

अयोध्या :  या महिन्यात 22 जानेवारीला अयोध्येत राम लल्लाच्या अभिषेकाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक अयोध्येला पोहोचण्याची तयारी करत आहेत. ...

Railway Cancelled : रेल्वेच्या प्रवाशांनो, रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा, अनेक गाड्या झाल्या आहेत रद्द…

Railway Cancelled :  भुसावळ: आग्रा विभागामधील मथुरा स्टेशन येथे यार्ड रिमॉडलिंगचे काम पलवल – मथुरा दरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जात असल्याने, रेल्वे प्रशासनाकडून ...

तुम्हाला माहितेय का, रेल्वेचा ‘हा’ नियम ? जाणून घेणे अत्यंत महत्वाचे…

भारतीय रेल्वेने दररोज लाखो आणि करोडो लोक प्रवास करतात. परंतु, धुक्यामुळे किंवा इतर कारणांमुळे अनेकांच्या गाड्या चुकतात. अशा परिस्थितीत ते पुन्हा नवीन तिकीट घेऊन ...

म्हसावद येथे रेल्वे उड्डाण पुलाऐवजी भुयारी मार्ग उभारणे सोयीचे : ना. गुलाबराव पाटील

By team

जळगाव : म्हसावद व आजूबाजूच्या गावातील शेतकरी, ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून येथे येणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाऐवजी त्याठिकाणी भुयारी मार्ग बांधणे सोयीचे राहील. यासाठी सार्वजनिक ...

आता फर्स्ट एसीही सुरक्षित नाही; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

सध्या गाड्यांची अवस्था बिकट आहे. तुम्ही एसी किंवा स्लीपरमध्ये प्रवास करत असाल, तुमची सीट कुठेही सुरक्षित नाही. म्हणजे ज्यांच्याकडे तिकीट नाही असे लोक तुमच्याकडे ...

Vande Bharat Express 2

‘वंदे भारत’मुळे मुंबई-जालना अंतर होणार कमी!

Mumbai-Jalna Vande Bharat Express: मुंबई-जालनातील अंतर आता कमी होणार आहे. कारण यामार्गावर 8 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. रेल्वे ...

विजयवाडा-जयपूर एकेरी विशेष रेल्वे धावणार ‘या’ तारखे पासून

By team

रेल्वे: दक्षिण मध्य रेल्वेने विजयवाडा ते जयपूर अशी एकेरी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या सुत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, ०७५९७ विजयवाडा-जयपूर एकेरी ...