release from dam started

धरणातून विसर्ग सुरु ; नदी काठच्या गावांनी सतर्कता बाळगाण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

By team

जळगाव : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील धरणातील पाण्याचा विसर्ग होतो आहे. गिरणा, वाघूर, अंजनी यासह अन्य नद्यांच्या काठावर असलेल्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगुन ...