RSS
‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ शब्दांचा घटनेच्या प्रस्तावनेत बळजबरीने समावेश, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळेंचे प्रतिपादन
आणिबाणीचा निर्णय हा लोकशाहीला सर्वांत मोठा धक्का होता. त्या दरम्यान घटनेच्या प्रस्तावनेत बळजबरीने ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ यासारखे शब्द जोडले गेले. आज हे शब्द कायम ...
RSS News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रांत प्रचारक बैठक ४ ते ६ जुलैदरम्यान दिल्लीत
RSS News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दरवर्षी होणारी अखिल भारतीय प्रांत प्रचारकांची बैठक यावर्षी ४, ५ आणि ६ जुलै रोजी राजधानी दिल्लीतील ‘केशवकुंज’ संघ ...
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक आहे – सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
संघाचा देशव्यापी विस्तार आणि समाजातील स्वयंसेवकांचे एकत्रीकरण सुरू झाले. पुढील चार दशके संघाच्या स्वयंसेवकांनी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट पद्धतीने कार्य करून आपल्या कर्तृत्व, आपुलकी ...
महाकुंभ म्हणजे केवळ स्नान नव्हे, ते भारताच्या संघटन शक्तीचे प्रतिक : सुनील आंबेकर
मुंबई : “पश्चात्यांच्या सांस्कृतिक वर्चस्ववाद ही केवळ एक राजकीय कृती नसून आज तो व्यापक विषय झाला आहे. पूर्वी एखादा पंथ किंवा संप्रदाय यांना लक्ष्य ...
धर्मांचा धर्म जो शाश्वत आहे तो ‘सनातन हिंदू धर्म’ : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
पुणे : हिंदू धर्म हा शाश्वत धर्म असून, या चिरंतन व सनातन धर्मातील आचार्य सेवाधर्माचे पालन करतात, हा सेवा धर्म म्हणजेच मानव धर्म आहे, ...
‘बटेंगे तो कटेंगे’ योगी आदित्यनाथांच्या या विधानाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थन
लखनऊ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या विधानाला समर्थन दिले आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबालेंनी ...
पंच परिवर्तनांसह शताब्दी वर्षात संघाची अ.भा. कार्यकारी मंडळाची बैठक उद्यापासून
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सामजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्व आधारित जीवन शैली आणि नागरिक कर्तव्य या पंच परिवर्तनांचा उल्लेख केला आहे. याच ...
‘RSS’ च्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक यावेळी वृंदावन येथे होणार.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक 24 ऑक्टोबरपासून वृंदावन येथील पारखम येथे होणार आहे. बैठकीत भविष्यातील योजनांची ब्ल्यू ...
हिंदू समाजाला संघटित होण्याची गरज, सक्षम झाल्यानेच जगात भारताची प्रतिष्ठा वाढली : सरसंघचालक
बारां : सक्षम आणि सामर्थ्यशाली असल्यानेच जगात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. सक्षम देशाच्या प्रवाशांना जगात तेव्हाच सुरक्षा मिळते, जेव्हा त्यांचे राष्ट्र सबल असेल. अन्यथा, ...