Shreyas Iyer
बीसीसीआयने टीम इंडियाच्या ‘या’ दोन खेळाडूंना केले ‘माफ’, आता त्यांनाही मिळणार ‘या’ सुविधा
BCCI Update : बीसीसीआयने पुरुष संघाच्या केंद्रीय करारांची यादी जाहीर केली आहे. यावेळी ३४ खेळाडूंची निवड करण्यात आली असून, यात अनेक तरुण खेळाडूंना संधी ...
Shreyas Iyer : अर्ध्या रात्री फोन अन् केलं संधीचं सोनं; पण दुसऱ्या वनडेत स्थान कायम राहणार का?
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने प्रभावी विजय मिळवला. या सामन्यात श्रेयस अय्यरला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं आणि त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ...
Champions Trophy 2025 : टीम इंडियात होणार ‘या’ धडाकेबाज बॅट्समनची ‘एन्ट्री’?
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यामुळे कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार, याची उत्सुकता भारतीय क्रिकेट चाहत्यांना लागली असून, श्रेयस अय्यरचं नाव निच्छित मानलं ...
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरकडे मुंबईचं कर्णधारपद
मुंबई । श्रेयस अय्यरला विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेषतः त्याचं नेतृत्वकौशल्य पुन्हा सिद्ध करण्यासाठी हा एक उत्तम ...
बीसीसीआयने केला गेम; ‘हे’ दोन खेळाडू केंद्रीय करारातून बाहेर
बीसीसीआयला अनेक प्रकरणांमध्ये तज्ञ आणि चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. यामध्येही खेळाडूंची निवड किंवा फिटनेस यासारख्या बाबींमध्ये स्पष्ट माहिती न दिल्याच्या सर्वाधिक तक्रारी ...
टीम इंडियावर नवीन संकट… जाणून घ्या संपूर्ण माहिती
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बरोबरी साधल्यानंतर टीम इंडियाचे मनोबल उंचावले आहे, मात्र त्याच्यासाठी सातत्याने वाईट बातम्या येत आहेत. स्टार फलंदाज विराट कोहली उर्वरित तीन कसोटी ...
टीम इंडियातून आऊट झालेला हा खेळाडू, आता रणजीत नशीब आजमावणार !
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचा उपकर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरला अफगाणिस्तान मालिकेत संधी मिळालेली नाही. टीम इंडिया 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीत व्यस्त आहे, ...
श्रेयस अय्यर सोबत गौतम गंभीरही परतला केकेआरच्या संघात
कोलकाता, १४ डिसेंबर दुखापतीमुळे गत आयपीएल हंगामाला मुकणारा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर यंदाच्या आयपीएल-२०२४च्या हंगामासाठी पुन्हा कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदी परतला आहे. अशी ...
भारताने नेदरलँडला दिले 411 धावांचे आव्हान
दिवाळीच्या दिवशी, सर्व आघाडीच्या फलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे, भारताने निर्धारित 50 षटकात 4 गडी गमावून 410 धावा केल्या. अशा प्रकारे नेदरलँड्सला विजयासाठी 411 धावा करायच्या ...