Tarun Bharat Live
चला जळगावकरांनो, साजरा करूया आज ‘तरुण भारत’चा २८वा वर्धापन दिन
जळगाव : जनमानसाची कास धरून खान्देशात यशस्वी वाटचाल करणारा ‘जळगाव तरुण भारत’ आपला २८ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. आज रविवारी (दि. ३ ...
Amalner Crime : घरासमोर गाडी लावण्यावरून वाद; दोघा भावांवर जीवघेणा हल्ला, सहा जणांवर गुन्हा दाखल
अमळनेर प्रतिनिधी : घरासमोर गाडी लावण्याच्या कारणावरून दोघा भावांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा ...
जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ ; चहा मसाला घ्यायला आले, सोनपोत ओढून गेले
जळगाव : जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरीच्या घटना सातत्याने वाढताना दिसून येत आहे. अशातच किराणा दुकानात चहा मसाल्याची पुडी घेण्यासाठी आलेल्या दोन ...
सुरक्षेसाठी आत्मनिर्भर व्हावेच लागेल, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
देशात गेल्या काही दिवसांत एक वेगळेच वातावरण होते. पहलगामच्या घटनेचा बदला घ्यावा अशी समाजातील प्रत्येकाची भावना होती. ही देशाची इच्छा होती. त्यानंतर भारतीय सेनेची ...
जिल्हाधिकारी, एसपींना ई-मेलवरून धमकीप्रकरणी तपासासाठी एसआयटी नेमा, पोलीस अधीक्षकांची भेट घेत माध्यम प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जळगावचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर प्रभावी व्यक्तींना जीवे ठार मारण्याची ई-मेलवरून धमकी प्रकरण गांभीर्यपूर्वक आहे. यात अज्ञात व्यक्तीचा तत्काळ तपासासाठी एसआयटी नेमण्याचे आदेशीत ...
अन्नदान नव्हे; विद्यादान सर्वश्रेष्ठच, स्वामी विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र-गोवा प्रांतप्रमुख अभय बापट यांचे मत
जळगाव : आपण साधारणपणे म्हणतो की, अन्न हे श्रेष्ठ दान आहे; पण स्वामी विवेकानंद म्हणतात की, अन्नदान हे सर्वात कनिष्ठ दान आहे. कारण, तुम्ही ...
जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांत अनियमितता, जळगावात ४३ बांगलादेशींवर गुन्हा दाखल
मुंबई : राज्यात बांगलादेशी, रोहिंग्यांच्या बोगस जन्म-मृत्यूनोंदणीचे प्रकार गाजत असताना आता जळगाव महानगरपालिका हद्दीत बोगस जन्मनोंदप्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. येथे ४३ बांगलादेशींवर विविध कलमांन्वये ...
मोठी बातमी! वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर
Lok Sabha Passes Waqf Amendment Bill : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर केले होते. ...
Nagpur Violence : दंगेखोरांची आता खैर नाही! नुकसान भरपाई न दिल्यास मालमत्ता विकू, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
नागपूर : नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई दंगेखोरांकडून वसूल केली जाणार आहे. १९९२ नंतर नागपूरमध्ये दंगलीसारखी कोणतीही मोठी घटना घडली ...