Tarun Bharat Live
सुरक्षेसाठी आत्मनिर्भर व्हावेच लागेल, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
देशात गेल्या काही दिवसांत एक वेगळेच वातावरण होते. पहलगामच्या घटनेचा बदला घ्यावा अशी समाजातील प्रत्येकाची भावना होती. ही देशाची इच्छा होती. त्यानंतर भारतीय सेनेची ...
जिल्हाधिकारी, एसपींना ई-मेलवरून धमकीप्रकरणी तपासासाठी एसआयटी नेमा, पोलीस अधीक्षकांची भेट घेत माध्यम प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जळगावचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर प्रभावी व्यक्तींना जीवे ठार मारण्याची ई-मेलवरून धमकी प्रकरण गांभीर्यपूर्वक आहे. यात अज्ञात व्यक्तीचा तत्काळ तपासासाठी एसआयटी नेमण्याचे आदेशीत ...
अन्नदान नव्हे; विद्यादान सर्वश्रेष्ठच, स्वामी विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र-गोवा प्रांतप्रमुख अभय बापट यांचे मत
जळगाव : आपण साधारणपणे म्हणतो की, अन्न हे श्रेष्ठ दान आहे; पण स्वामी विवेकानंद म्हणतात की, अन्नदान हे सर्वात कनिष्ठ दान आहे. कारण, तुम्ही ...
जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांत अनियमितता, जळगावात ४३ बांगलादेशींवर गुन्हा दाखल
मुंबई : राज्यात बांगलादेशी, रोहिंग्यांच्या बोगस जन्म-मृत्यूनोंदणीचे प्रकार गाजत असताना आता जळगाव महानगरपालिका हद्दीत बोगस जन्मनोंदप्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. येथे ४३ बांगलादेशींवर विविध कलमांन्वये ...
मोठी बातमी! वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर
Lok Sabha Passes Waqf Amendment Bill : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर केले होते. ...
Nagpur Violence : दंगेखोरांची आता खैर नाही! नुकसान भरपाई न दिल्यास मालमत्ता विकू, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
नागपूर : नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई दंगेखोरांकडून वसूल केली जाणार आहे. १९९२ नंतर नागपूरमध्ये दंगलीसारखी कोणतीही मोठी घटना घडली ...
खुनाच्या दोन घटनांनी जिल्हा हादरला, भादलीत माजी उपसरपंचासह भुसावळमध्येही सराईत गुन्हेगाराची हत्या
जळगाव: जळगाव तालुक्यात भादली येथे क्षुल्लक वादातून माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी (मूळ रा. कानसवाडा, ह. मु. भादली, ता. जळगाव) यांचा धारदार शस्त्राने, तर ...
मनपाच्या रोजंदारी कामगारांना न्याय द्या, आमदार भोळेंनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वेधले शासनाचे लक्ष
जळगाव : महापालिकेसमोर तीन दिवसांपासून बेमुदत आंदोलन करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासनाने लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी करीत आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय ...
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे ‘काश्मीर वादावर’ मोठं विधान; म्हणाले, “POK ताब्यात…”
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अलीकडेच लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँकमध्ये काश्मीर मुद्द्यावर आपले विचार मांडले. ते म्हणाले की, भारताने काश्मीरमधील बहुतेक समस्या सोडवल्या ...