Tarun Bharat Live

सुनील गावस्कर यांच्या टीकेवर रोहित शर्मा नाराज, बीसीसीआयकडे केली तक्रार

टीम इंडियाच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील कामगिरीवर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी केलेल्या टीकेमुळे कर्णधार रोहित शर्मा नाराज झाला आहे. ही नाराजी इतकी वाढली की रोहितने ...

Extramarital Affairs News : दारु पाजली अन् नवऱ्याच्या छातीवर बसली; असे फुटले बिंग!

Extramarital Affairs News : पती-पत्नीचं नातं हे विश्वासाचं आणि समर्पणाचं असतं, मात्र काहीवेळा अशा घटना घडतात की या नात्यावरचा विश्वासच उडतो. असाच एक प्रकार ...

राज्यातील जीबीएस आजाराचा पहिला बळी, पुण्यातील सीएचा उपचार दरम्यान निधन

By team

पुणे:  जिल्ह्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) रुग्णांच्या संख्येत शनिवारी (ता. 24) वाढ झाली नसली तरी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे शहरात गॅलन बॅरी सिंड्रोमने ...

घरात घुसून तरुणीची छेडछाड, लोकांनी पकडल्यावर जीभच कापली

By team

उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील महमुदाबाद भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने घरात घुसून एक तरूणीची छेड काढत तिच्यावर विनयभंग केला. पीडित महिलेने ...

Republic Day History : भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन कुठे आणि कसा साजरा झाला ?

नवी दिल्ली : आज देशभरात विविध कार्यक्रमांद्वारे प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. कर्तव्यपथावरील परेडसह शाळा, महाविद्यालये आणि शासकीय संस्थांमध्ये ध्वजारोहण करण्यात असून, सर्वत्र देशभक्तीच्या ...

Republic Day 2025 : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी ध्वजारोहण

मुंबई: देशभरात 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. मुंबईत विविध शासकीय ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

भाविकांना आकाशातून झाले समुद्र मंथनाचे भव्य दर्शन!

By team

प्रयागराज : एका खास योगायोगाने, १४४ वर्षांनंतर, प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात राज्यातील सर्वात मोठ्या ड्रोन शोचे उद्घाटन झाले. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा भाविकांनी आकाशात समुद्र मंथनाचे थेट ...

स्वतःच्या पिंडदानाने वेदना व्यक्त करत डोळ्यांत अश्रूंचा ओघ!

By team

नवी दिल्ली : चित्रपटांमध्ये स्वतःचे नाव कमावणारी अभिनेत्री ममता कुलकर्णीने आपले जीवन सोडून दिले आहे आणि संन्यासाचा मार्ग स्वीकारला आहे. अलिकडेच, त्यांनी महाकुंभातील किन्नर ...

देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ महाराष्ट्रात; सायबर सुरक्षेसाठी टास्कफोर्सची होणार स्थापना : आशिष शेलार यांची मोठी घोषणा

By team

मुंबई :  देशातील पहिले ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन केले जाणार आहे. राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवार, दि. ...

Jalgaon News : ‘द बर्निंग कार’चा थरार; सुदैवाने जीवितहानी टळली

जळगाव : शहरातील मोहाडी रोड व लांडोरखोरी उद्यानाजवळ आज (२४ जानेवारी) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. प्रवासादरम्यान एका चारचाकी गाडीला अचानक आग लागली. या ...