Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे गटाला दररोज हादरे बसत आहेत, आणखी एका नगरसेवकाची पक्षाला सोडचिठ्ठी
मुंबई : ठाकरे गटातून आतापर्यंत ४० च्या वर नगरसेवक व आमदार पक्ष सोडून गेले आहे आणि अजून पण सत्तांतर चालू आहे. उद्धव ठाकरे गटाला ...
किती दिवस रेटणार खोके-गद्दारीचे राजकारण?
तरुण भारत लाईव्ह । २१ जून २०२३ । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही चालले आहे, त्याची इतिहासातली नोंद काळ्या शाईतलीच असेल. पक्ष कोणताही असो, ...
मोदींनी प्रत्येक घरात लस पोहोचवली, तुम्ही घरात बसला होता
नवी दिल्ली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली. यांच्या ...
शिवसेना का फुटली? बावनकुळेंनी केला मोठा गौप्यस्फोट
मुंबई : वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंड पुकारले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेना का फुटली? यावर बरेच दावे-प्रतिदावे केले जातात. ...
उद्धव ठाकरेंची चिंता वाढवणारी बातमी! ठाकरे गटाचा आणखी एक आमदार नॅाट रिचेबल
मुंबई । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यापासून ते आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. दरम्यान शिवसेनेतील बंडखोरीनंतर आज ठाकरे गटाचे राज्यव्यापी ...
‘मातोश्री २’ वरुन उध्दव ठाकरेंना भाजपाचा जबरदस्त टोला
मुंबई : नव्या संसद भवनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. संसदेची जुनी इमारत असतांना नवीन का बांधली? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित ...
भाजप नेत्याचा उध्दव ठाकरेंनी फार्म हाऊसमध्ये नोटा लपविल्याचा आरोप
मुंबई : कर्जत येथील ठाकरे यांच्या फार्म हाऊसमध्ये दोन हजार रूपयांच्या नोटांची किती झाडे लावली आहेत ती झाडं मोजा त्यानंतर आमच्यावर टीका करा असे ...
दुसऱ्याचे घर जळत असताना कसला आनंद व्यक्त करता : मुख्यमंत्र्यांचा टोला
सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कर्नाटक निवडणुकीवरील प्रतिक्रियेवर त्यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) ...
देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना इशारा; म्हणाले…
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निकालानंतर विरोधकांकडून शिंदे-फडणवीसांवर जोरदार टीका करण्यात येत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी ...
शरद पवारांनी मौन बाळगणे पसंत केले, म्हणाले ‘ठाकरेंच्या… आता चर्चा नको’
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर दिलेला निर्णय महत्वपूर्ण असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा सत्ताधारी ...