vasant sakhar karkhana erandol

३० वर्षे बंद असलेल्या वसंत साखर कारखान्यासाठी शेतकरी आक्रमक, ५५१ कोटींच्या थकहमीची मागणी

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात वसंत सहकारी साखर कारखान्याजवळ शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. कारखान्याच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी करत शेतकरी आक्रमक झाले ...