Vishwa Hindu Parishad
Dharangaon News : औरंगजेबाची कबर तात्काळ हटवा, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची मागणी
धरणगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर तात्काळ हटवावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने ...
नागपूर मधील हिंसाचारानंतर विहिंपची मोठी भूमिका; औरंगजेबाच्या कबरीचा…
मुंबई : औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून सोमवारी रात्री इस्लामिक कट्टरपंथींनी नागपुरात हिंसाचार केला. वाहनांची तोडफोड , जाळपोळ करून घरे आणि रुग्णालयांवरही दगडफेक केली. या ...
हिंदू संस्कारांच्या अभावामुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात : विश्व हिंदू परिषद
मुंबई : प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ परिसरात विश्व हिंदू परिषदेची केंद्रीय प्रन्यासी मंडल बैठक होत आहे. या तीन दिवसीय बैठकीत देश-विदेशातून आलेले विश्व ...
जळगावात संत संमेलन ; विविध विषयांवर मार्गदर्शन
जळगाव : शहरातील पांजरापोळ गोशाळेमध्ये शुक्रवारी जिल्हास्तरीय संत संमेलनाचे आयोजन केले होते. त्यात जिल्ह्यातील साधारण 300 संत व 15 साध्वी उपस्थित होत्या. त्या ठिकाणी, ...
‘जिहादींना भारतात येऊ देऊ नये’, बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी विश्व हिंदू परिषदेचे केंद्राला आवाहन
भोपाळ : बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचार आणि अशांततेच्या पार्श्वभूमीवर, विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) गुरुवारी केंद्र सरकारला तेथील हिंदूंचे रक्षण करण्याचे आणि निर्वासितांच्या वेषात ‘जिहादी’ ...
लाडली बहीण योजना लाभार्थ्यांबाबत विहिंपचे प्रमुख गोविंद शेंडे यांची काय आहे भूमिका ? वाचा साविसर
नागपूर : ज्या लोकांना दोन बायका आणि दोनपेक्षा जास्त मुले आहेत त्यांना हा लाभ देऊ नये, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे. लोकसंख्येवर नियंत्रण ...
राहुल गांधीच्या फोटोला ‘विश्व हिंदू परिषदे’कडून जोडे मारो आंदोलन
जळगाव : लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू समाजाला हिंदू समाजाला हिंसक म्हणत हिंदू समाजाचा अपमान केला आहे. याविरोधात विश्व हिंदू परिषदेतर्फे काँग्रेस ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 त्रिशताब्दी सोहळानिमित्त विहिपतर्फे व्याख्यान
जळगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा यावर्षीचा 300 वा पुण्यस्मरण सोहळा हा साजरा करण्यासाठी जळगाव महानगरतर्फे केमिस्ट भवन येथे व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित केला होता. ...
अत्याचार करून निर्घृण खून करणाऱ्या जिहादी नराधमांना कठोर शासन द्या : विश्व हिंदू परिषदेची मागणी
जळगाव : नांदेड जिल्ह्यातील तालुका किनवटमधील मारेगाव येथील तिन दलित मुलीच्यावर अनन्वीत अत्याचारानंतर निर्घृण खून करून 27 मे रोजी वैनगंगा नदीच्या नाल्यात फेकण्यात आले. ...