XII

बारावीपर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांना ‘टीईटी’ अनिवार्य

By team

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेत अधिक सुधारणा केल्या जात आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी आता शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात् टीईटी उत्तीर्ण ...

नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण बदलणार, कधी पासून?

पुढील शैक्षणिक सत्रापासून 9वी ते 12वी पर्यंतचा अभ्यास पूर्णपणे बदलला जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत इयत्ता 3री ते 12वीपर्यंतचा एनसीएफ तयार करण्यात आला आहे. ...