संमिश्र

Telangana : क्षेपणास्त्रांसाठी स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट, तीन जणांचा मृत्यू, ६ जण जखमी

Telangana : तेलंगणामधील एका क्षेपणास्त्र इंधन उत्पादन कंपनीत झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी यदाद्रिभुवनगिरी जिल्ह्यातील ...

Heart attack: शरीरातील ‘ही’ लक्षणे घेऊ शकतात तुमचा जीव; वेळीच ओळख, दुर्लक्ष करू नका

Heart attack: हृदय हे मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे.जर हृदय थांबले तर जीवन संपते. मानवी शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब हृदयातून वाहतो. हृदयाची मानवी ...

Gold Rate : अक्षय्य तृतीयेला सोने झाले स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर

Gold rate : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे दागिने खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीसा दिलासा मानला जात आहे. चला जाणून ...

समाजात तरुण घडविण्याचे काम ‘तरुण भारत’ कडून : दादा महाराज जोशी

जळगाव : जननी आणि जन्मभूमीचा आदर आपल्या मुलांकडून झाला पाहिजे हा अट्टहास मनात ठेवा, असे तरुण घडावेत यासाठी ‘तरुण भारत’ प्रयत्न करीत आहे. मानवी ...

ब्राह्मण समाजासमोरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड यांचे प्रतिपादन

ब्राह्मण समाजाला मोठा गौरवशाली इतिहास आहे. ब्राह्मण सामाजाने संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. मात्र, सध्या ब्राह्मण सामाजापुढे अनेक सामाजिक प्रश्न उभे ठाकले ...

शिष्यवृत्ती परीक्षेत कै. बाबूरावजी काळे शाळेचे यश

सोयगाव : कै.बाबुरावजी काळे मराठी शाळेतील साई योगेश बोखारे, वेदिका समाधान बावस्कर आणि वेदिका गणेश पवार या विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती ...

Kidney Cancer

Kidney Cancer: सावधान! तुमच्या शरीरातील ‘हे’ बदल किडनी कॅन्सरचे लक्षणे असू शकतात

Kidney Cancer: मूत्रपिंड(किडनी) हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. हा बीनच्या आकाराचा एक अवयव आहे. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यात, रक्तदाब नियंत्रित करण्यात आणि ...

Jalgaon News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना जळगावात श्रद्धांजली

Jalgaon News: पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २८ हिंदू पर्यटकांवर प्राणघातक हल्ला करीत त्यांना ठार केले. या घटनेचा संपूर्ण देशात निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ...

Pahur water problem: पहूर गावाला पाणी कधी मिळणार? वाघूर प्रकल्पाचे काम संथ गतीने; ग्रामस्थांचा संतप्त सवाल

Pahur water problem: जामनेर तालुक्यातील पहुर कसबे येथे पंचायतराज दिनानिमित्त  गुरुवारी सकाळी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. सरपंच आशा जाधव अध्यक्षस्थानी होत्या .या सभेत ...

हिंदूंवर हल्ला, उद्धव ठाकरे कुठाय् ?

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाममध्ये भ्याड हल्ला केला. मुस्लिम नसल्याची खातरजमा करत केलेल्या हिंदूंच्या अमानुष हत्याकांडात निरपराध पर्यटकांचा बळी गेला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देश एकीकडे ...