संमिश्र
Jamner News: तरुणींनी दुर्बल न राहता सबल बनावे – श्याम चैतन्य महाराज
Jamner News: हिंदू संस्कृती ही जगात सर्वात प्राचीन संस्कृती आहे. हिंदू संस्कृतीमध्ये नारी पूजनाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. म्हणूनच नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीपूजन ...
हृदयविकाराचा झटका आल्यानंतरही ‘या’ लोकांचा होत नाही मृत्यू
बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि नियमित व्यायाम नसणे यामुळे अनेकांना हार्ट अटॅक येतो. त्यामुळे अनेकांचा जीवही जातो. अत्यंत धडधाकट माणसंही चालताबोलता जातात. त्यामुळे अनेकांना धक्का ...
Horoscope 11 October 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील शनिवार, जाणून घ्या राशीभविष्य
मेष : कौटुंबिक व्यवसायाच्या वाढीसाठी तुमच्या वडिलांचे मार्गदर्शन आणि सहकार्य महत्त्वाचे ठरेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. वृषभ : आज तुम्ही खूप दिवसांनी ...
World Mental Health Day: मानसिक आरोग्यासाठी एकत्रितपणे कृती करण्याची गरज
World Mental Health Day: मानसिक आरोग्य हे एकेकाळी व्यक्तीगत स्वतंत्र संघर्ष म्हणून पाहिली जाणारी गोष्ट आता सामूहिक आणीबाणीच्या पलीकडे जात आहे. समाजात चिंता आणि ...
Muktainagar Crime : आधी घरफोड्या, मग मंत्र्यांच्या पेट्रोल पंपावर टाकला हात; तीन संशयित दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात!
जळगाव : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या रक्षा ऑटो फुएल्स या मुक्ताईनगरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला. यात दोन कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक ...
तुमच्याही डोळ्यांची दृष्टी कमी झालीय ? मग खा ‘हे’ गुणधर्म असलेले पदार्थ
डोळे हे आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग असून सगळ्यात नाजूक अंग देखील आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. आजच्या आधुनिक जीवनशैलीत, स्क्रीन ...
दारूच्या नशेत पेट्रोल पंपाला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
Nandunbar News : धडगाव तालुक्यातून धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. धनाजे खुर्द येथील प्रतीक्षा पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपाच्या डिस्पेन्सर युनिटला (मशीनला) माथेफिरूने दारूच्या ...
नवीन रक्त चाचणीने लक्षणांपूर्वीच समजणार कर्करोग, रुग्णांवर लवकर उपचार करणे शक्य
बोस्टन : कर्करोग हा असा आजार आहे ज्यावर अद्याप कोणतेही औषध सापडलेले नाही. शास्त्रज्ञांनी आता अशी एक रक्त चाचणी शोधली आहे. ज्यामळे १० वर्षांपूर्वीच ...
भारत विश्वगुरू होणे निश्चित, रा. स्व. संघाचे भय्याजी जोशी यांचे प्रतिपादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात ‘आम्ही भारताचे लोक’ असा उल्लेख केला आहे. यातून एक भारत, श्रेष्ठ भारत हा भाव निर्माण झाला पाहिजे. देशाची सर्वतोपरी ...
पुन्हा युद्ध झाल्यास…, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाची पोकळ धमकी
जागतिक नकाशावर टिकून राहायचे असेल, तर पाकिस्तानने आपल्या भूमीवरून दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देणे थांबवले पाहिजे, असे खडे बोल भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी ...