संमिश्र
आई-वडिलांनी केले ‘धर्मांतर’, अल्पवयीन मुलाने उचलले ‘हे’ पाऊल
आई-वडिलांनी हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला, त्यानंतर कुटुंबातील अल्पवयीन मुलाने आई-वडिलांना पत्र लिहून घरातून निघून गेल्याची घटना घडली आहे. आई-वडिलांच्या या निर्णयामुळे अल्पवयीन ...
दानपेटीत आयफोन पडताच वाद, पुजारी म्हणाले…
थिरुपोर : iPhone falls into donation box भारतातील थिरुपोर येथे एका भक्ताचा आयफोन चुकून मंदिराच्या दानपेटीत पडला, असे सांगून मंदिर प्रशासनाने तो परत करण्यास ...
लाडक्या भावाची वेडी माया!
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. पहिले मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर काही दिवसांच्या अंतराने सुमारे ३९ आमदारांनी मंत्रिपदाची ...
Sahitya Akademi Award 2024 : : साहित्य अकादमी पुरस्कार डॉ. सुधीर रसाळ यांना जाहीर
Sahitya Akademi Award 2024 : यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कार 2024 मध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरुप’ या त्यांच्या समीक्षात्मक ...
वर्षातील सर्वांत लहान दिवस आज; रात्र मात्र १३ तासांची! सूर्याची उत्तरायणाकडे वाटचाल
जळगाव : पृथ्वी सूर्याभोवती आपली एक फेरी ३६५.२५ दिवसांत पूर्ण करते, ज्याला आपण एक ‘सौर वर्ष’ असे म्हणतो. या सौर वर्षात दिवस आणि रात्र ...
पाणी साठवण्याची समस्या सुटणार; केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे वनराई बंधारा अभियानास प्रारंभ
जळगाव । केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने जलसंधारण आणि पाणी संचय वाढवण्यासाठी वनराई बंधारा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. 20 सप्टेंबर 2024 रोजी केशवस्मृती प्रतिष्ठान, कवयित्री ...
UGC NET : डिसेंबर २०२४ च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरू होतील परीक्षा
UGC NET : परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार NTA च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वर भेट देऊन त्यांच्या संबंधित विषयासाठी परीक्षेच्या तारखा ...
काँग्रेस व विराेधकांनी थयथयाट करू नये!
One Nation-One Election-India देशात लाेकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात, या दृष्टीने लाेकसभेत विधेयक सादर करण्यात आले. यावर व्यापक चर्चा व्हावी, या हेतूने ...
फडणवीस यांचे पाेलादी नेतृत्व पुन्हा सिद्ध! ‘शिल्लक शिवसेने’चे सुप्रीमाे
Thackeray-Fadnavis-Nagpur देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार राज्यात सत्तेत आले. नंतर बरेच काही घडतं-बिघडतंय. राजकारण तर बदलले आहेच; पण नवनवी समीकरणंही पुढे येत आहेत. ...