संमिश्र

लोहगाव विमानतळाचं नामांतर : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं नावाचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर

By team

नागपूर : पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नाव बदलून ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ’ ठेवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभेत १९ डिसेंबर २०२४ रोजी मंजूर करण्यात आला. या ...

Devendra Fadnavis : सोमनाथ सूर्यवंशीचा अचानक मृत्यू कसा झाला ? काय म्हणाले मुख्यमंत्री ?

Devendra Fadnavis ।  परभणीतील संविधानाच्या अवमान प्रकरणानंतरच्या हिंसाचारात पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार ...

Nandurbar Chilli Market : नंदुरबारात लाल मिरचीची आवक घटली; केवळ पंधराशे कोटींची उलाढाल

By team

Nandurbar Chilli Market : नंदुरबार बाजार समिती मिरचीच्या खरेदी-विक्रीसाठी देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती आहे. येथे मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते, आणि यासाठी ...

कोटपा कायदा : शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई, ६ टपऱ्या जप्त

By team

जळगाव : शहरातील शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पान टपरी चालकांविरुद्ध कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक ...

जावयाच्या हनिमूनमध्ये सासऱ्याची टांग, वाद विकोपाला जात झाला ॲसिड हल्ला

लग्नानंतर हनिमूनला जाण्याची परंपरा मुख्यतः जोडप्याच्या नव्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा साजरा करणे होय. त्यासाठी जोडप्यांकडून नियोजनदेखील केलं जात. अर्थात हनिमूनसाठी जागा निवडताना आवडीनिवडी, ...

‘या’ शहरातील पोलिसांना कर्तव्यावर असतांना स्मार्टफोन वापरता येणार नाही, एसएसपी कार्यालयातून आदेश जारी

By team

अनेक वेळा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, गस्त, वाहतूक आणि ईआरएसएस वाहने सतत स्मार्टफोनवर बोलत असल्याचे, व्हॉट्सॲप वापरणे आणि कर्तव्यावर असताना गेम खेळत असल्याचे आढळून ...

Mumbai Boat Capsized : नीलकमल बोट अपघातात आठ जण बेपत्ता, ७७ जणांना वाचवण्यात यश

मुंबई ।  मुंबईतील एलिफंटा परिसरात सायंकाळी घडलेल्या बोट दुर्घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ८० प्रवाशांपैकी ...

मोठी बातमी ! मुंबईच्या समुद्रात एलिफंटला जाणारी प्रवाशांनी भरलेली बोट उलटली

मुंबई । मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने निघालेली “नीलकमल” नावाची प्रवासी बोट उरण-कारंजा भागात समुद्रात बुडाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या ...

Jalgaon News : खंडित वीजपुरवठ्याने जळगावच्या उद्योजकांची अडचण

जळगाव । शहरातील औद्योगिक वसाहतीत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले असून, दररोज किमान तीन-चार वेळा 15 मिनिटे ते अर्धा तास एकावेळी वीज प्रवाह खंडित ...

ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

By team

छत्रपती संभाजीनगर : सुप्रसिध्द मराठी समिक्षक प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांना २०२४ चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘विंदाचे गद्यरुप’ या त्यांच्या ...