संमिश्र
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती….!
चंद्रशेखर जोशी राजकारणाची समीकरणे कधी बदलतील याची आता शाश्वती राहिलेली नाही. पूर्वीचे कार्यकर्ते जेव्हा भेटतात तेव्हा काय राजकारण होते यांच्या काळात… ते ऐकून धक्का ...
जळगाव शहरातील 16 व्यापारी संकुले उद्या राहणार बंद
जळगाव : शहरातील महापालिकेच्या मालकिच्या व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या 2 हजार 368 गाळेधारकांचा प्रश्नांवर महापालिकेतील गठीत समिती दोन दिवसात 5 टक्के नुसार रेडिरेकनर दर ...
Jalgaon News: कंत्रादारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा
जळगाव : राज्यातील कोट्यवधी रुपयांची प्रलंबित देयके न मिळाल्याने महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेने आता रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्धार केला ...
कासोदा येथे भरला २३ वर्षांनी आठवणींचा वर्ग
कासोदा : येथील साधना माध्यमिक विद्यालय शाखा वसंत साखर कारखाना यांच्या वतीने साधना विद्यालयात २००१/२००२ च्या दहावी (क) बॅच विद्यार्थ्यांचा २३ वर्षानंतर स्नेहमेळावा अर्थात ...
बालनाट्य प्रशिक्षण शिबिरार्थ्यांची छत्रपती श्री संभाजीराजे नाट्यगृहाला अभ्यासभेट
जळगाव : येथील जननायक थिएटर गृप, जी.एम. फाउंडेशन, भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन तसेच आमदार सुरेश भोळे (राजुमामा) सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात ...
शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षेतेसाठी घेतली जाणार तीन वेळा हजेरी
जळगाव : विद्यार्थ्यांची सुरक्षितेसाठी शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी हजेरीसंदर्भात नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत. यानुसार विद्यार्थ्यांची सकाळ, ...
मनोहर भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा रयत सेनेतर्फे निषेध; भिडे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
चाळीसगाव : मागील काही दिवसांपासून मनोहर भिडे सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यांच्या विधानांमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. भिडेंनी महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, ...
Jalgaon News : जिल्हाधिकाऱ्यांनी उपटले अधिकाऱ्यांचे कान, अवैध वाळूच्या वाहनांना जीपीएस प्रकरणी साठे जप्तीची कारवाई
Jalgaon News : जिल्ह्यात वाळू गटांचे ई ऑक्शन लिलाव जाहीर होऊन तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. वाळू गटांच्या लिलावास मुदतवाढ देत प्रक्रियेची पुन्हा अंमलबजावणीची ...
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक आहे – सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
संघाचा देशव्यापी विस्तार आणि समाजातील स्वयंसेवकांचे एकत्रीकरण सुरू झाले. पुढील चार दशके संघाच्या स्वयंसेवकांनी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट पद्धतीने कार्य करून आपल्या कर्तृत्व, आपुलकी ...