Nikhil Kulkarni
लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक, एके-५६ सह बॉम्ब, काडतुसे जप्त
नागरिकांमध्ये लपून राहत प्रसंगी मोठा हल्ला करण्यात तरबेज मानल्या जाणाऱ्या लष्कर-ए-तोयबाच्या दोन कुख्यात दहशतवाद्यांना शोपियान जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून अत्याधुनिक शस्त्रे जप्त ...
पेरणी खर्चात वाढ, जिल्हाभरातील शेतकऱ्यांमध्ये रोष, खरीप हंगामापूर्वीच बियाणे, खतांचे दर तेजीत
एकीकडे खरीप रब्बी हंगामात शेत मशागत आणि कापूस वेचणीसह अन्य कामांना तोंडाचा दाम देऊनही वेळेवर मजूर मिळत नाहीत. कमी-जास्त पर्जन्यमानामुळे शेतमालाचे झालेले नुकसान आणि ...
Jalgaon Crime : श्रीराम चिट्स फंडच्या मॅनेजरचा अटकपूर्व जामीन फेटाळला, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
Jalgaon Crime : पॉलिसी काढण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांवर परस्पर दुसऱ्या व्यक्तीला जामीनदार लावून फसवणूक केल्याप्रकरणी श्रीराम चिट्स फंड प्रा. लि. कंपनीचा मॅनेजर विवेक बिरे (रा. ...
भारतासोबत आम्हाला युद्ध नको, शांतता हवी, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची अझरबैजानमध्ये स्पष्टोक्ती
भारताशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहेत. आम्हाला युद्ध नको, संघर्ष नको केवळ शांतता हवी आहे. आम्ही भारतासोबत शांततेने काश्मीर, पाणी आणि दहशतवाद सारख्या मुद्यावर ...
भारत-अमेरिकेदरम्यान स्थिरता, शांतता राखण्यावर सहमती, धोरणात्मक व्यापारावर लवकरच चर्चा
भारत आणि अमेरिकेदरम्यान शांतता व स्थिरता राखण्यास भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिती आणि अमेरिकेचे उप-परराष्ट्रमंत्री क्रिस्टोफर लॅण्डौ यांनी सहमती दर्शविली आहे. बुधवारी वॉशिंग्टनमध्ये लॅण्डौ ...
तोयबाच्या मुजम्मिल हाजमीची भारताला युद्धाची धमकी, बांगलादेशातील सत्तांतर केल्याचा दावा
संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला दहशतवादी आणि लश्कर ए तोयबाचा कमांडर मुजम्मिल हाजमीने भारताला युद्धाची धमकी दिली आहे. एवढेच नव्हे तर बांगलादेशात ५ ऑगस्ट २०२४ ...
जि.प.च्या शाळेत प्रवेश! पालकांना घरपट्टीसह पाणीपट्टी माफ, ‘या’ ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम
आजच्या शैक्षणिक स्पर्धात्मक युगात जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांचे अस्तित्व टिकून रहावे, यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायती अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश घेतलेल्या पालकांना ...
Jalgaon Crime : व्याजाने घेतलेल्या पैशांवरून सावकाराकडून मारहाण एकास अटक, एक फरार ; शहर पोलिसात गुन्हा दाखल
Jalgaon Crime : दहा टक्के प्रतीमहिना व्याजाने घेतलेल्या पैशांवरून एका व्यापाऱ्याला सावकाराने त्याच्या साथीदारासह बेदम मारहाण केल्याची घटना जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात घडली ...
भारताकडे जगाचे लक्ष, जागतिक आर्थिक वाढीचे मुख्य इंजिन बनेल
२०२५ आणि २०२६ मध्ये भारत जागतिक आर्थिक वाढीचे मुख्य इंजिन असेल, अशी शक्यता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूईएफ) मुख्य अर्थशास्त्रज्ञांच्या आऊटलुक अहवालातून व्यक्त करण्यात आली ...
बस्तरमधील लाल दहशतीचा अंत, जिल्हा नक्षलमुक्त झाल्याची केंद्र सरकारची घोषणा
कधीकाळी नक्षलवाद्यांचा गड समजला जाणारा छत्तीसगडमधील बस्तर जिल्हा आता नक्षलमुक्त झाला आहे. याबाबतची ऐतिहासिक घोषणा केंद्र सरकारने केली. येथील लाल दहशतीच्या सर्व खुणा पुसून ...