Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

जिल्हाधिकारी, एसपींना ई-मेलवरून धमकीप्रकरणी तपासासाठी एसआयटी नेमा, पोलीस अधीक्षकांची भेट घेत माध्यम प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जळगावचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर प्रभावी व्यक्तींना जीवे ठार मारण्याची ई-मेलवरून धमकी प्रकरण गांभीर्यपूर्वक आहे. यात अज्ञात व्यक्तीचा तत्काळ तपासासाठी एसआयटी नेमण्याचे आदेशीत ...

आजचे राशीभविष्य १७ एप्रिल २०२५ : जाणून घ्या तुमचं भविष्य

मेष : कामाच्या ठिकाणी काम पूर्ण करण्यासाठी मेहनतीऐवजी बुद्धिमत्ता वापरावी लागेल. स्टोअर मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला स्टॉकवर नियमित लक्ष ठेवावे लागेल कारण तुटवडा ...

Monsoon Update : यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस, हवामान खात्याचा पहिला अंदाज जाहीर, १०५ टक्के पावसाची शक्यता

Monsoon Update : अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या असलेल्या भारतीय कृषी क्षेत्रासाठी यावर्षीचा मान्सून कसा राहणार, याबाबत भारतीय हवामान खात्याने मंगळवारी आपला पहिला अंदाज जाहीर केला. यंदा ...

लग्न होतं काही तासांवर, नववधू ब्युटी पार्लरमधून बाहेर पडली अन्… ऐकताच वर पडला बेशुद्ध

लग्नाच्या काही तास आधी एक वधू मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये गेली. मेकअप पूर्ण होताच, ती तिच्या प्रियकराने बाहेर पार्क केलेल्या बाईकवर बसून पळून गेली. ...

Crime News : नंदुरबारमध्ये घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस, संशयितांकडून पावणेदोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Crime News : नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून, संशयिताकडून सुमारे एक ...

Waqf Amendment Bill : सर्वोच्च न्यायालयात आजपासून वक्फ कायद्यावर सुनावणी सुरू, विरोधात ७० हून अधिक याचिका दाखल

Waqf Amendment Bill : संसदेने मंजूर केलेल्या आणि विरोधी पक्षांच्या निषेधादरम्यान कायदा बनलेल्या वक्फ (दुरुस्ती) कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आजपासून सुनावणी सुरू ...

अन्नदान नव्हे; विद्यादान सर्वश्रेष्ठच, स्वामी विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र-गोवा प्रांतप्रमुख अभय बापट यांचे मत

जळगाव : आपण साधारणपणे म्हणतो की, अन्न हे श्रेष्ठ दान आहे; पण स्वामी विवेकानंद म्हणतात की, अन्नदान हे सर्वात कनिष्ठ दान आहे. कारण, तुम्ही ...

आजचे राशीभविष्य १६ एप्रिल २०२५ : जाणून घ्या तुमचं आजच भविष्य

मेष – मेष राशीच्या लोकांसाठी आज शुभ योग बनत आहेत आणि व्यापारात तुमच्यासाठी लाभाचे योग आहेत. संततीबद्दल ज्या चिंता आहेत, त्यावर आज मार्ग निघेल. ...